सज्जन माणसाने राजकारणात पडूच नये..कारण ह्या स्वार्थी राजकारणी नेत्यांनी निवडणुकीचा तमाशा करून ठेवला आहे..पैसे वाटले शिवाय लोक मतदानच करत नाहीत..आपले देशाची लोकशाही च अजब आहे.आणि आपण म्हणतो च..की..मेरा भारत महान..
मनीषा तुझे ऐकायला पाहिजे होते तुला राजकारणाचा अनुभव होता तु नको म्हटलं असताना पण रवी भाऊंनी तुझे ऐकले नाही. you ट्यूब वर सपोर्ट करणारी माणसं वेगळी आणि गावातली वेगळी. बहिणी संगती तर त्यामगे काही तरी कारण असेल याचा थोडा तरी विचार करायचा ना. कारण मदतीला फक्त बहीण आहे पण तिचा प्रपंच आहे तिच्या ही आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तिची मुलं आहेत. आणि राजकारणात आपली आर्थिक परिस्थिती बघून मगच उतरावं.
ताई जाऊद्या गावातील आपल्याला काही देणे घेणे नाही विकास होऊ nahi आपले आपले आपले सर्वांचे जीवन गवापेश्या की खूप छान आहे.अमी सुधा त्या मधून आलो आमाला तर आमच्या सख्या bhavkine सुधा मतदान केले नाही अमी manle जाऊद्या आज आमचे घर त्यांच्या पेक्षा प्रगती पथावर गेले पण ते दगा देणारे ची हालत बेकार झाली देव वरून सर्व काही bagat असते टेन्शन घेऊ नका आपल्या आपल्या कामाला लागा ok gn
आक्का चांगली, आणि वाईट माणस ओळखता आली पाहिजे आपलीच माणसं घात करतात. असुद्या आक्का बरोबर आजकाल पैसा काम करतो🙏👍आपला प्रामाणिक पणा सोडायचा नाही आपण कोणाच वाईट नाही केल सगळ ठीक होणार👍 हे राजकारण म्हणतात. लोक राज कारण करतात. 🙏
ताई तुम्हीच या पदा पर्यंत जाऊ शकला पैसा दिल्याशिवाय कोणीच मतदान करत नाही ताई तुम्ही तिथ पर पोहोचला हेच लय तुमच्यासाठी अभिनंदन रेश्मा ताई भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सरपंच ताई 💐💐
आमचे गावात पणं निवडणूक झाली..सरपंच पदाचे उमेदवार रोज लोकांना जेवणे घालत होते..आणि मतदान चे अगोदरचे रात्री 2 वाजे पर्यंत गाड्या पैसे..वस्तू..वाटप करणे साठी पळत होत्या..शेवटी ज्याने जास्त खर्च केला तोच निवडून आलाय...पणं काय करणार..सर्वसामान्य माणूस...
आमदार पदासाठी निवडणूक लडवलेली बरी पण ग्रामपंचायत नको ,रविभाऊ ,संदीप ,दीपक व इतर मंडळी ला घरी बोलवा आणि हे राजकारण विसरून जा ,काही मज्जा नाही या राजकारणात ,तुम्ही शेवटच्या एक मिनिटात जे बोलले तीच अवस्था आहे ग्रामपंचायत निवडणुकीची.
सगळे शांत राहा ताई तुम्ही खरंच त्या घराचा स्तंभ आहात तुम्ही नणंद आणि काकी म्हूणन खूप छान सल्ले देता भांडण लावत नाही तर तुम्ही त्यांना खूप समजावता. रेश्मा जाऊदे वाईटाचा कधीपण नाशच होतो तू आणि तुमचे कुटुंब पाहिल्यासारखे आनंदी राहा. लोक पैशाला भुकेली आहेत.
मनीषा ताई हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे हे तर मत पण विकलं जातं विकत घेतलं जातं... जाऊ द्या तुम्ही विकास करणार होते हा मला माहितीच होतं त्याच्यासाठी कोणत्याही पदवीची गरज आहे का
Maniasha tai me aadhipasuch nahi mhanat hoti mala mahit aahe khup kharab kam aahe nako tyat padayala pn kiti matani padalya aamhi tuamachya dukhat sahabhagi aahe
Khup vait vatate tai mazi jau ubhi hoti aani donhihi veles padali aamhi te bhogalay sagalyana many asate tai lok tondavar kay bolatat aani mage kay aamhi purt barabad zale tai mazya jethani purn rastyavar aanale hote aamhala
अक्का तू थांबली ते बर झाले. याच साठी वाटत होते की नको है राजकारण रवी भाऊ खूप साधा माणूस आहे. सगळे टेन्शन मध्ये आहे नका टेन्शन घेऊ. कोण काय बोलेल कसे वागेल त्याकडे नका लक्ष देऊ
Aho amch pn man taluka bijawdi gav kal amch pn matadan zhla kadhi na yenari lak Ali ek matlab5000 hajar dile pn hi sagli bjp lokanch khel ahe EVm mashin made problem kartet ya badal sagly I awaj utyla pahije amch fact sarva loka 260 matadan ahe pryek ward ch 100 mata I padle sagla asa houch shkt nahi pn zhala 10 shet pn amhi rastravadi ahe bjp karte sarva
लोकांना चांगल काय वाईट नाय समजत ताई पैशावर मतदाता विकला जातो.तुम्हाला जे काही मत पडले आसतील ते खरी मत त्या मुळे वाईट वाटुन घेऊ नका खरा विजय तर तुमचाच झाला ताई.