Atm गुरुजी खूप छान, हा चॅनेल स्पर्धा परीक्षा साठी होता ना, पण काय प्लॅनिंग आहे तुमचे, ऊठ सूट फक्त आरक्षणाचे मुद्दे चॅनेल वर टाकायचे आणि पॉप्युलर व्हायचे. म्हणजे तुम्ही जातीवादी आहेत तर, शिक्षक काय असतो ते कांगणे सरकडून तुम्ही शिकून घ्या. आणि नंतर सांगत जा, थोडी जनाची नाही तर मनाची वाटू द्या. ऊठ सूट ते फक्त आरक्षण, पाटील, सदावर्ते यांच्यावरच बोलत असतात तुम्ही. तुम्हाला शिक्षक का म्हणावे? तुम्ही फक्त जाती साठी चॅनेल चा वापर करत आहात, तुम्ही जर स्वतंत्र चॅनेल यासाठी बनवला असता तर छान झाले असते. मी देखील मराठा आहे पण पैसे कमावण्यासाठी तुम्ही समाजाचा वापर करतात आणि तुमचे क्षेत्र वेगळे असून देखील तुम्ही सातत्याने आरक्षणावर व्हिडीओ बनतात. इतिहासात नोंद होईल आपली एक शिक्षक शिकवण्याच्या अगोदर जातीवादी झालेला आहे. असो चॅनेल तुमचा आहे, जे बराबर वाटते ते तुम्ही बोलत, बोलत राहा.
बाळा माझं ATM GURU EDUCATION नावाचं एक शैक्षणिक चॅनल आहे आणि तू जे कांगणे सर च सांगत आहेस तर तू कांगणे सर माझ्याबद्दल काय बोलत आहेत एकदा ऐक... अन् पुन्हा कमेंट कर लिंक दिलीय तो विडियो बघ.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZydL4GToz-Q.htmlsi=BBGewPvD429g--sL
सन्माननीय मगर सर, आपण वेल्डिंग चष्म्याचा, नेहमी प्रमाणे चे खास शैलीत समाचार घेतला हे उत्तम, सर, आपल्या जागरूक भूमिकेचा जरांगे पाटील व मराठा आंदोलक यांना इस्त्रायल च्या 'आयरण डोम' या सुरक्षा कवचाप्रमाणे नेहमीच उपयोग होत आला आहे, तसा पुढेही होत रहावा, धन्यवाद !
सर आपण जे विषय मांडतात ते मला खूप आवडतात आणि अभ्यासपूर्वक आहे ते दाखवील आहे भाऊ बाकीचे सगळे जण तर फक्त जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे मनःपूर्वक आभार सर
सरकारी क्षेत्र संपली . कॉन्ट्रॅक भरती , अग्निवीर आले . सरकारी शिपाई सफाई कामगार ड्रायव्हर क्लार्क शिक्षक प दे खाजगीकरणाने संपुष्टात आली . रेल्वेचे खाजगी करण बँका खाजगी करण अशी अनेक खाजगीकरणाने नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत . मात्र ते सार्वत्रिक होऊन सर्वांना संधी मिळेल .यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
या साठी माणसाने शिक्षण घेतले पाहिजे. त्या नंतर समजतं की कोण समजा शी खरं आणि खोटं बोलतो. आशिष सर तुमचे खुप.. खुप.. आभर की तुम्ही जनते ला जी खरी आहे ती माहिती जनतेला समजाऊन सांगत आहे.
पाटलीन बाई तुम्ही सदावर्ते साहेबांना नवरा करून सर्व पाटील लोकांना बुद्ध मय करून टाकले. 🎉आता संपूर्ण भारतभर बुद्ध मय करा. सदावर्ते साहेब धन्यवाद, अजून एक पाटलीन कामाला ठेवा. मस्त काम करुन घ्या.
SC,ST,OBC, समाजातील प्रत्येक घटकाला वयात सूट, टक्केवारीत सूट घेणाऱ्या उमेदवाराला ओपन मधुन जागा प्राप्त करण्याकरिता ओपन च्या अटी पुर्ण केल्या तरच त्याला ओपन जागा दिली जावी नाहीतर त्याने स्व ताच्या प्रव्हर्गतून घ्यावी लागेल, तरच ओपन ला न्याय मिळेल.
@@nagsenmeshram3643 डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील जाती नष्ट व्हाव्यात, समानता यावी म्हणून तर आरक्षण दिलं पण जाती नष्ट होत नसतील तर जातीअधारित आरक्षण नश्ट झाले पाहिजे.
@@rajeevkamra9120 आरे दादा ओपन चा निकष पूर्ण केला तरच ती जागा इतर प्रवर्गाला दिली जावी नाहीतर नाही. नियमाचा गैरवापर करून अन्याय्य होतो आहे. ओपन ची जागा हवी असल्यास वय 38च हवे 42वय असलेला ओपन ची जागा कशी काय घेतो. हा सरासर नियमाचा गैरवापर आहे, या लोकांनी वेगळाच अर्थ काढून ओपन म्हणजे ओपन असा काढला.
पिकेडीदादा तू नक्कीच मराठा समाजाचा नाहीस मी खात्रीपूर्वक सांगू शकतो . कारण ज्याचं दुखतय त्यालाच कळत. मगर सरांचे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. मगर सर सलाम तुमच्या कार्याला.🎉🎉
मगर सर तुम्ही जे काय बोलले ते अतिशय योग्य आणि व्यावहारिक होते त्या चुकीचं काहीच नव्हतं, आपण मराठा समाजासाठी जे काम करत आहेत ते काही नासक्या लोकांना पावत नाही म्हणून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जातो, आशा दलिंदर लोकांना घोडा लावा शेपटीसकट.
💥 मराठा समाजाने एकच भुमिका घ्याला पाहिजे की, जो आपला स्थानिक आमदार किंवा खासदार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्याला पाडा मंग त्याचा पक्ष कोणताही असो...🙏🚩 ( नाहीतर विरोधक फक्त मराठा मतांचा फायदा घेतली व पुढील पाच वर्षी काही करणार नाहीत कारण त्यांची भुमिका सुद्धा अजून अस्पष्ट आहे...🙏 )
💯अगदी बरोबर बोलले सर✅👍खरंच सरांचा अभ्यास खूप आहे👌🙏सर आम्हाला कॉलेज टाईम मधे रूम घेताना आधी विचारल होत कोणत्या समाजाचे आहेत 😢आदिवासी आहेत बोललो तेव्हा नंतर सांगतो असे बोलून नंतर रूम दिली नाही आम्हाला😢त्याचवेळी पहिल्यांदा मन तुटलं होत आपण हलक्या जातिचे आहेत अस वाटायला लागलेलं😢जे बोलत आहेत SC ST चे लोक आरक्षण घेतलेले आता श्रीमंत झाले आहेत फायदा घेत आहेत आणि आता आरक्षण घेण्या योग्य नाहीत अशा SC ST चा मुलांसोबत इतर समाजाचे स्वयंघोषित उच्च वर्णीय जातीचे लोक आपल्या मुलींचे लग्न लावून देतील का?नाही कारण आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे जातीभेद भेदभाव संपत नाही आणि आरक्षण काय फक्त आर्थिक दर्जा सुधारण्यास साठी दिलेल नाही तर सामाजिक शैक्षणिक राजकीय विषमतेवर दिलेलं होत हे आधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे...हा फक्त जाती जातीत फूट पाडून आरक्षण संपुष्टात आणण्याचा मनुवादी वृत्तीचा डाव आहे 👍
बरोबर आहे सर सदावर्ते आता कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे बोलतो मराठा आरक्षण नीकाल आला की हा बोंबलून सांगतो आता कोर्टाचा आपमान होत नाही का स्वतःवर आलेवर चूकीचे आहे बोलायचे
खरं म्हणजे आज तुम्ही कोनाबदल ही बोलले तरी चालले असते ते मराठ्या विरुद्ध खूप खूपच तिरस्कार करतात ते त्यांचं नाव ही ऐकण्याची गरज वाटत नाही कधी न कधी त्यांच्या डोक्यातील हवा निघेलच पण लईच अती करतो तो माणूस .... पुन्हा काय नाव आणि त्यांचं विषय घेऊ नका कशावर वर प्राणी पक्षी कशावर वर व्हिडिओ बनवा पण त्यांचा विषय नकोच
@@horrorhaunted1105 तुला इंग्रजांची बुल्ली लागली काय बे.....इंग्रजी त लिहतोस .... मराठीत लिह ....क्रासची अवलाद.... अकलीच्या कांद्या .....तुला काय कळते बे ....? झिंगुर..... पहिल चांगल अभ्यास करून ये ....
मगर सर तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाचा फायदा सर्व समाज घटकांना होत आहे त्यामुळेच सर्व समाज घटक तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतात आपलं समाज हिताचे काम असंच पुढे चालू राहू द्या आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत जय जिजाऊ सर
आहो साहेब तुम्ही शांततेत आंदोलन करा. जाळपोळ करणार का? हिंसा करु नका जे काही करायचे आहे. हिंसा कधीच मान्य नाही. डंके की चोट पे. संविधान व मा. सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहे.
🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा त्या सदावर्ते त्याबद्दल आमहाली ऐकायची सुद्धा ईच्छा नाही त्यांच्यावर आपला टाईम वेस्ट करु नये त्याला माळावर जाऊन बोंबलत बस म्हणावे
न्यायालयानेच आता विषमता वादी धोरणाला मान्यता दिली असे वाटत नाही का? हजारों वर्षापासून विभक्तीकरणाचे प्रयन्त आजही यशस्वी होत आहे ते फक्त जातीमुळे. ही जातच का नाही काढून टाकत सरकार? ना रहेगा बाॅस ना बजेगी बासरी.
माझी कॉमेंट ह्या व्हिडिओ साठी नाहीये मी मागच्या बऱ्याच व्हिडिओ बद्दल बोलतोय तुमच्या. त्यामुळे ह्या video बद्दल नाही ही कॉमेंट सर तुम्ही ना फक्त एकच बाजू बोलता आणि फेक गोष्टी सांगतात.. तुम्ही मास्टर सारखं नाही बोलत तुम्ही अजेंडा घेऊन बोलता.. माझ म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही बाजू लोकांना समजावून सांगायला पाहिजे.. जस कांगणे सर सांगतात. कांगणे सर ची बरोबरी नाही होणार तुमच्याकडून.. जे तुम्ही सांगतात ना ते सगळ चूक आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात..
जरांगे समर्थक मराठ्यांनो नीट विचार करून उत्तर द्या--- १. जरांगेमुळे पोलिस भरतीत व अन्य भरतीत मराठा समाजाचा फायदा झालाय की मुसलमानांचा? २. जरांगेवरचे दोन्ही सिनेमे व ज्योतिबा फुलेवरील सिनेमे का आपटले? जरांगेला खरंच सर्व मराठ्यांचा पाठिंबा आहे का? ३.जे पक्ष मराठा आरक्षण देऊच शकत नाहीत व त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती पुरेसे खासदार नसल्याने करूच शकत नाहीत त्यांना जरांगेने निवडणुकीत पाठिंबा का दिला? ४. फडणवीस विरोधाची सुपारी घेऊन मराठा समाजाचा जरांगे याने त्यासाठी वापर केला का? हा विश्वासघात नाही का? ५. आंदोलनामध्ये अनेक मराठ्यांचे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा जरांगेने पत्र पाठवून प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करायला का सांगितले नाही? ६. आता महाआघाडीतील सर्व पक्ष मराठा आरक्षणापासून पळ का काढत आहेत? ७. जरांगे शरद पवार, अमोल कोल्हे, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करायला घाबरतो हे खरे आहे का? ८. विधान सभा निवडणुकीत जरांगे फक्त फडणवीस विरोध एवढाच अजेंडा ठेवून उतरला आहे असे वाटते का? त्यामुळे मराठ्यांचा नक्की काय लाभ होणार आहे? ९. महाविकास आघाडीचे सरकार असताना जरांगे शांत का राहिला? १०. एसआयटी लागायची भीती असल्याने आता जरांगेचे समर्थक मागे हटले आहेत का?
जय श्री राम हा नारा तुम्ही बोलता जेव्हा आक्रमन करायचे तेव्हा बोलतात? चूक बोलता तुम्ही... जय भवानी आणी जय शिवाजी पण आपले मावळे बोलायचे.. आपण आजपण भाषण देताना तो नारा बोलतो,कारण समोरच्या जनतेमध्ये विश्वास, आस्था निर्माण व्हावी म्हणून... जय श्री राम हा हिंदूंच्या अस्मितेचा नारा आहे... आणी रावनावर आक्रमन करायचे असल्यास जय श्री राम बोललो आपण तर त्यात चूक काय?
Sc/ST सबकॅटेगरी व क्रिमिलेअर आवश्यक आहे. कारण सरकारी प्राध्यापक 1,5000/-दीडलाख रुपये घेतो व मुलाला मोफत इंजिनिअर करतो... हे चुकीचे आहे.खरतर त्यांनी ही सीट बिगारी मजुरी करतो त्या भावकीच्या विद्यार्थी ला द्यावी स्वतः खाऊ नये
@@JitendraGajghat1986समाजिक स्थिती आणी अर्थीक् स्थिती वेगळे असते क्रिमी लेयर म्हणजे आर्थिक स्थिती दर्शवते त्यात सामाजिक विषय येत नाही. जर क्रिमी लेअर नाहि लावले तर sc st मधील गरीब त्यांना त्यांच्यातील श्रीमंत व खुल्या गटातील मधयम व श्रीमंत या तिघा बरोबर् स्पर्धा करावी लागणार त्यात मग गरीब sc st नेहमी भरडला जाणार.
बाबासाहेब बोलले होते खर आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे,, पण मराठा समाजाने ते नाकारलं होत,, तुम्ही म्हणता सदावरते नि पण बोलले पाहिजे, पण महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांनी पण म्हणायला पाहिजे ना? ते तर आता पण चूप आहेत.. त्यावर तुम्ही एखादा वीडिओ नक्की बनवा ATM GURU सर,,, शरद पवारांची भूमिका स्पष्ट करा...
सगळं आरक्षण बंद करून फक्त आर्थिक निकषावर सर्व जातीतल्या गरिबांना द्यायला पाहिजे जसं रेशन देताना तसं कार्ड द्या सगळ्यांना फक्त गोरगरिबांचा विचार करायला पाहिजे जात बघायचीच नाही पहिली कागदावरची जात घालवा म्हणजे हे जातिवाद मिळतील आणि राजकारणी पण सुधारतील