हे खरं आहे आंब्या मध्ये खूप फायदा आहे आमच्या गावाला सुद्धा 500 झाडांची बाग आहे त्याला सुद्धा 10 ते 12 लाख भेटले... पण भाव प्रत्येक वेळी एकसारखा नसतो हे पण लक्षात असू द्या 🌳🌴
एक आदर्श असे पत्रकारिता आणि पत्रकार अभिनंदन असे सकारात्मक रेपोरटिंग समजा ला अपेक्षित आहे या मुळे तरुण वर्ग शेती कडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं पत्रकार महाराष्ट्र माझा news संपादक साहेब सर्वांचे अभिनंदन व या तरुण शेतकरी मित्रा ला मार्गदर्शन करणारे तुमचे ही अभिनंदन
अभिनंदन दत्ता भाऊ !!! पत्रकार महोदय बोलत बोलत म्हटले की आयटी इंजिनियर पेक्षा जास्त पगार पडतो आयटी इंजिनियरच्या पगाराचे काय घेऊन बसलात त्यांच्यापेक्षा कमी पडू द्या किंवा जास्त पडू द्या पण आम्ही शेतकरी एमपीएससी यूपीएससी क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त बुद्धीचा आणि मेहनतीचा वापर प्रत्येक पिकासाठी करत असतो आणि ही स्पर्धा परीक्षा देणारे आयुष्यात एकदा परीक्षा देऊन पास झाले की जनतेला आयुष्यभर लुटत असतात कोणी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी विचार केला आहे का तो प्रत्येक पिकाला बुद्धी आणि मेहनतिचा वापर करून शेतामध्ये पीक आणत असतो पण ही अधिकारी मंडळी गोरगरिबांचे पैसे खाण्यातच हित मानतात अनेक आयएएस आयपीएस अधिकारी देखील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
आंबा लागवड व आंब्याच्या शेतीची छान मुलाखत व माहितीपूर्ण व्हिडिओ . शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक व मार्गदर्शन होईल. संग्राम माने यांची आंबा बघायला आम्ही लवकरच शिरभावी येथे भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ. धन्यवाद.
अंबा लागवडी ची अतिशय उपयुक्त व मुद्देसूद माहीती आपन सांगीतली, तसेच सरकार ने बळीराजा साठी काय केलं पाहीजे हा मुद्द योग्य प्रकारे मांडण्यात आला ,,धन्यवाद 👍👍
संग्राम भाऊ नी बऱ्याच तरुणांना आपल्या या कार्याने त्या भागात आंबा लागवड व उत्पादनासाठी खूप प्रेरणा दिली आहे. खार तर खत व्यवस्थापना चा प्रश्न सविस्तर चर्चेला घ्यायला पाहिजे होता.
उत्तम reporting. Par excellence शेतकऱ्यांनी राजकीय उलाढालीत पडू नये.मालाला भाव मिळाला पाहिजे, निर्यात सोपी झाली पाहिजे, ऐन मोसमात निर्यात बंदी वगैरे घातक निर्णय घेऊ नयेत, भाव पडले तर प्रक्रिया उद्योगांचा आधार असतो. त्यावर सरकारने लक्ष द्यावे. चांगली वाहतूक व्यवस्था व्यवस्था उभी करावी. हा व्हिडिओ अतिशय आवडला. माझ्यातर्फे फाईव्ह स्टार्स!
सर्व प्रथम सुर्वे सर आपले मनःपूर्वक आभार मानले पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली शेतकऱ्यां बदल पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचे उदाहरण माने सरांचं मार्गदर्शन असेल आणि दत्ताची जिद्द यातुन पाहिलं पण आपल्या बदल बोलायचं झालं तर आपले विचार आपला अभ्यास हा सर्व गुण संपन्न आहे नेहमीच तरुण शेतकरी वर्ग ला चालना मिळेल आपल्या सारख्या विचारांची गरज आहे...