बौद्ध समाजातील लोकांची प्रगल्भता इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक जास्त आहे.त्यामुळे बौद्ध समाज छ.शाहु महाराज,छ.शिवाजी महाराज,म.फुले , अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित समाजातील लोकांना जागृत करतात.
अत्यंत सुमधुर अजोड गायन शैली.अण्णाभाऊंचं साहित्यक्षेत्रातील योगदान आम्ही कदापी विसरु शकत नाही.सातासमुद्रा पार आपली शाहिरी नेऊण समाज,देशाला सन्मान देणारे भाऊ हे भारताचे कोहिणुर हिराच.त्यांनी साहिलेली यातना नि त्यातुन फुलवलेली साहित्यबाग ही नंदनवनच.गायनातुन भाऊंचं जीवन रेखाटणे ही उत्तम कला .तेच दर्शन होतय. जग बदल घालूनी घाव गेले सांगुनी मज भीमराव हा संदेश देणा-या महानायकास जयंती दिनी भावपुर्ण हार्दिक अभिवादन. यह आजादी झूटी है देश की जनता भूखी है असा घोष करित तमाम जनतेचा प्रश्न निर्भयपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे खरोखरच क्रांतीचं साहित्य निर्माण कर्ते. शाहिर गायकांनी भाऊंच्या साहित्याचा प्रचार ,प्रसार करणे आवश्यकच. जयभीम जयसंविधान जयभारत
सुंदर रचना सुंदर गायन अप्रतिम - मनात जिव्हाळा तथा आपलेपणाची जिवंत भावना गीतातून सादर केलेली आहे . शब्दशब्द खनखनित आहेत . खरचं शब्दाची जादू आहे . अण्णाभाऊच्या त्या शब्दांना जिवंत केलात . आपले अभिनंदन सस्नेह जय लहुजी - जयभीम - जयअण्णा भाऊ .
गप रे ये बाबा मधीच नको कळी काढू आता......जयंती आहे ती...सगळे महापुरुष महाराष्ट्राचेच आहेत..मध्येच तुझ्या सारखे जातीवादी भामटे येऊन डोकं नको फिरुवू.....नाहीतर मी लाहुजीचा दांडपट्टा टाकील तुला... जय लहूजी...जय भीम......जय शिवराय......