तो पत्रा तुझ्या घरावर पडला का ? तसं असेल तर पी एम केअर फंडाचे पैसे आणि अदानीकडे असलेले पैसे कोणाचे यांच्यावरही जरा थोबाड उचकटवं हाफ काॅर्टरच्या लायकीच्या भक्तुंल्यां ! सारखा आपला पत्रा पत्रा ! तुझी शेवटची यात्रा त्या पत्र्यावरुनच काढावी लागेल !
16:23 haa kahihi boltoy..... 2019 chya adhi tumhi kai hota mag??? Ani MNS A team asunde, B asunde or Z asunde.....tumcha bola, tumhcha loss hoil mhanun tumhi he boltay MNS a, z... kaltey amhla lokani kharach vichr kela pahije ekta MNS raj thakare yana sandhi dile pahije Amhi katter shivsainik ani UBT yana ch vote det hoto pan ata nhii... kharch maharaashtra chi vaat lavtayet. ekda MNS la sandhi denar.
बाळासाहेबांनी पहिल्यांदा सुप्रिया सुळे च्या विरोधात उमेदवार दिला नव्हता . राजसाहेबांनी आदित्य च्या विरोधात दिला नाही . पण हा घर कोंबडा उद्ध्वस्त एवढ्या कोत्या मनाचा असेल वाटला नव्हता
हो ना ते एक तर तुमच्या मालकाला कधी घाबरले नाही बदल्यात ते जेल मधे गेले पण कधी घाबरले नाही,आज महाराष्ट्रात एकमेव व्यक्ती असा आहे की भाजप ला कधीच घाबरले नाही ,नाहीतर आपल्या PA ला ED ची नोटीस आली म्हणून दिल्ली ला पाळणारे खूप आहेत ..
@@santoshrjadhavkhedkalamani489 मला समजत नाही यार चाळीस पैशासाठी तुमच्या डोक्यात असले सडके विचार कसे येतात, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष फुटल्यानंतर 4 खासदार होते त्यांनी 21 जागा लढवल्या आणि शिंदे कडे 13 खासदार होते त्यांनी 14 जागा लढवल्या मग कुणी आणि त्याचे उमेदवार भाजप ने ठरवले मग कोण कुंनाच्या पुढे लोटांगण घालत आहेत,उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार असतांना ते जवळजवळ 90 जागा लढवत आहे आणि शिंदे कडे 40 आमदार असताना 75 +जागा लढवत आहे आणि त्याचे उमेदवार भाजप ठरवत आहे मग कोण कुणाच्या पायावर लोटांगण घालत आहेत...थोड चाळीस पैशासाठीच अभ्यास झाला असेल तर मला सांगशील का?
मग हा राऊत त्या गद्दार आमदारांच्या जीवावर चार टर्म खासदार झाला त्याने विकासाचे काय काम केले फुकट बोंबलत असतो हा होम ग्रेट आहे तर त्याला एकदा जनतेतून निवडून यायला सांगा
पहिल्या वेळेस छगन भुजबळ बाहेर पडले आणि शरद पवारांबरोबर गेले सर्वात जास्त दुःख बाळासाहेबांना त्यावेळेस झाले आणि ते शरद पवार साहेबां बरोबर गेले मग याला काय म्हणायचं
मानंनीय संजय राउत यांनी माहीम मतदार संघाच्या प्रश्नावर पंडित नेहरू, इंदिरा गांधी असे बोलून गोल गोल उत्तर देऊ नये. महिमला उ. बा ठाकरे यांनी मनसेलां पाठिंबा दिलाच पाहिजे.. तसे केले नाहीतर आपण शिंदे गटाला मदत करत आहे असा होतो. उ. बा. ठाकरे वेळ वाया न घालवता मनसेला महिमची जागा सोडावी. असे केले तर उ. बा. ठाकरे यांना इतर मतदारसंघात फायदा होईल. जय शिवराय, जय शंभूराजे, जय उ.बा ठाकरे शिवसेना.
हाच संजय मनसे ला जेव्हा BJP सोबत स्वतः होता तेवा राष्ट्रवादी चि B टीम बोलत होता.. तुमचा पक्ष आता संपलेला आहे ubt अणि स्वतः आता कॉंग्रेस राष्ट्रवादी चि B टीम आहे तुम्ही.
सर्व सुरळीत आहे सांगत आहे मग हेच महाशय सांगत आहेत महिन्यापासून १२ -१५ तास रोज आमची चर्चा चालू आहे . रोज उत्तर देताना यांची भंबेरी उडताना दिसते 85 चा फॉर्मुला बेरीज 270 अशा बेरजा हे करू लागले यावरून सर्व खिचडी झाली आहे
मनसे कुठे संपली दादागिरी करून उलट भाजप घाबरला आणि मनसे ल पाठिंबा दिला आणि मंनसे ने बिनशर्त दिलं फक्त उध्दव ठाकरे आणि संजय राऊत अंधारे ताई जर आपल्या पक्षाच्या बाजू ने बोलल्या किंवा मते मांडली तर ते विरोधकांना लागते