शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
कोकटे साहेब , अनाजी पंतांचा राग जरुर येतो . परंतु मालिका बघतांना आम्ही नेहमी तुमच्या अभिनयाचीच तारीफ करत असतो ! अशी भुमिका करणे हे सुद्धा एक आव्हान पेलण्यासारखेच आहे आणि आपण ते योग्यप्रकारे पेललेही आहे !
सर्वात महत्वाचे आणि चांगला अभिनय कोकाटे सरांचा आहे मला अनिल कोकाटे सर ची कला फार फार आवडते, आण्णाजी पंताचे बोलने आणि टवकारून बघने एकदम कडक वाटते.... छान कला सर.....
अनाजी पंता ची धूर्त भूमिका आपण खूप छान निभावली आहे अनाजी हे स्वराज निष्ठआधी होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचा निधना नंतर त्यांची महत्वाकांक्षा खूप वाढली संभाजी महाराजांचा द्वेष करणे व राजाराम महाराजांना नावाला गादीवर बसावून सत्ता पूर्ण ताब्यात घेणे हा नीच डाव होता
माणसाचा स्वभाचा असतो जेव्ह चांगले दिवस येतात तेव्हा माणसाच्या आतल्या स्वार्थ, मोह, या गोष्टी जाग्या होतात. तेच घडले अनाजी पंता बाबतीत जेव्हा चांगले दिवस आले तशे तशे ते दुसर्या राजांकडुन भेट स्वीकारु लागले. पण शिवाजी महाराज या कडे दुर्लक्ष करत राहिले कारण होते त्यांची स्वराज्य सेवा पण शंभुराजेंना ते सहण नाहि झाले मग सुरु झाले शंभु राजे विरुध्द अनाजी पंत पण सरांचा अभिनय खुप अप्रतिम🙏 अनाजी पंत उत्तम रेखाटले सरांनी
हे अनिल कोकटे आत्तापर्यंत कोठे होते ? असा प्रश्न पडतो.यापूर्वी ते काय करत होते ?कारण इतकी प्रचंड अभिनयक्षमता असूनही नियमितपणे चित्रपट पाहणाऱ्या लोकांनाही ते माहित नव्हते याचे आश्चर्य वाटते.
म्हणे अणाजीपंत स्वराज्यासाठी लढतोय..स्वराज्याचा दुष्मन नाही. भूमिका करून सुद्धा खरा इतिहास तुंम्हाला समजलेलाच दिसत नाही.. शंभू राजेंना तीनवेळा जीवे मारायचा प्रयत्न करण्या पर्यंत मजल गेली हे स्वराज्य प्रेम कसं काय म्हणू शकता तुंम्ही ?
Khare aahe ,,,Anaji pant chi labadi ,,khotepana ,, Shambhu Raje na sahan hot nahi mhanun te chidtat ... Peshwai chi suruwat mhanje Anaji.....sewak karata karata swarajyache malak zale ...aani peshwahi suru zali bhavishyakalat
आण्णाजी पंताला अतिमहत्वकांक्षा चिकटली होती राजाराम महाराजांना गादीवर बसवुन सर्व कारभार स्वतःच्या हातात घ्यायचा विचार होता म्हणुनच एवढी कठोर शिक्षा झाली आहे पंताला
@@pravinr777 अनाजी पंत चुकीचे म्हणून सगळे ब्राह्मण चुकीचे असे होत नाही. आणि सापडला तो चोर या म्हणी प्रमाणेच अनाजी सापडले म्हणून त्याना त्यावेळी शिक्षा झाली पण आता ते धरुन जातीच राजकारन करणारे लोकाना फसवतात. कोणी तरी चुकले म्हणून त्या जातिलाच बदनाम करणे हे योग्य नाही हे कुठेतरी थांबायला हवे. जय शिवराय.
काय बोलताय राव... म्हणे अणाजीपंत स्वराज्यासाठी लढतोय..स्वराज्याचा दुष्मन नाही. भूमिका करून सुद्धा खरा इतिहास तुंम्हाला समजलेलाच दिसत नाही.. शंभू राजेंना तीनवेळा जीवे मारायचा प्रयत्न करण्या पर्यंत मजल गेली हे स्वराज्य प्रेम कसं काय म्हणू शकता तुंम्ही ? शंभू राजेंच्या द्वेषापायी व स्वतःच्या महत्वाकांक्षे पायी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील अर्धा भाग अकबराच्या घशात घालायला निघाला हे कसलं स्वराज्य प्रेम... केवळ तुंम्ही अनाजी पंतांची भूमिका करताय म्हणून त्या पात्राच्या स्वराज्य द्रोही वर्तणुकीचे समर्थन करू नका.... वेळोवेळी तुमचा भ्रष्टाचार, दुश्मनांकडून व व्यापाऱ्यांकडून मिळणारे नजराणे हे शंभू राजेंच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यातून सुधारायचे ठेऊन त्यांनाच सम्पवायला निघाला होता.. राजाराम राजेंच्या आडून रायगडाची व स्वराज्याची सूत्रे स्वतःच्या हाती घ्यायची होती हे लपून राहिलेले नाही.....
भावा ते खरंच होत एके काळी की अनाजी जी हा एक शिवाजी महाराज च्य कळत अनाजी ची खूप चांगली योगदान आहे ते पण मान्य केलं पाहीजेल , वाईट वागले हे मी मान्य च करतो आणि ते सूर्य प्रकाश इतकं सत्ता पण सर अनाजी च योगदान हे स्वराज स्थापन करताना खूप कमी आले आहे
हा आपला ज्वलंत इतिहास असला तरी मालिका आणि चित्रपट हे दोन भूमिकेवर अवलंबून असत हिरो आणि व्हिलन आणि या मालिकेत दोन्ही पात्र सुद्धा मातब्बर होते . काय अभिनय, काय लक्षवेधी हालचाल जणू भूक लागलेल्या रसिक प्रेक्षकांना सोन्याच्या ताटात पंचपक्वानाचा घास तुम्ही भरवला . तुमचा अभिनय कायम लक्षात राहील . 5 STAR Performance.
अनाजी पंत ऊर्फ महेश सरांची....Smile अत्यंत सुंदर आहे....😄😁...स्वराज्य रक्षक मालिकेतले....टाँप 2 अभिनेते म्हणजे एक अमोल कोल्हे आणि दुसरे म्हणजे महेश सर....😘...मालिकेत आणि अनाजी पंतांच्या भुमिकेत प्राण ओतन्यांचे काम केले यांनी...अनाजी पंतांचा ट्रँक संपल्यावर आम्ही या खलनायकी भुमिकेला खरच खुप मिस करणार हे नक्की....पन ईतिहास डेली सोप प्रमाणे चालवता येत नाही हे पण तेवढच खरय 😉...त्यांमुळे ईतिहासात जो एकदा संपला तो संपला....पण महेश सरांची अनाजी पंत साकरलेली ही भुमिका भविष्यांत कोणांसही साकरायची म्हटल्यांस त्यांला महेश सर नेहमीच एक आयडाँल ठरतील....Well Done Sir... जय शंभुराजे
अनिल राव कोकाटे आपण अनाजींची भुमिका एवढी अप्रतिम केलीत कि, एक असा लढवय्या जो स्वराज्याशी प्रामाणिक तर आहेच. त्याच बरोबर त्याच स्वराज्याचा राजाला टोकाचा विरोध करताय. अतिशय जिवंत अभिनय आपले खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
अनाजी पंतांचा इतका राग येतो खरच कोकाटे सर हीच तुमच्या कामाची पोच पावती आहे. अनाजी पंतांची भुमिका खुप छान साकारली. एक झाकलेल रत्न या मालिकेमुळे उजेडात आल. तुमच्या या कलाक्षेत्रातील वाटचालीस खुप शुभेच्छा ...
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
डॉ. कोल्हे खासदार झाले आणि मालिकेत पवार साहेबांची भाषा बोलू लागले.😀😀 कोकाटे साहेब तुमचे काम १ नंबर. अगदी मनापासून चिड येते अनाजी पंतांवर.. अप्रतिम काम 👌🏻👌🏻
खरच अनाजी पंतांची भुमिका तुम्ही इतकी अप्रतिम करता कि त्यामुळे ते चित्रण डोळ्यासमोर ऊभ राहते या मालिका आणि या मालिकेतील सर्व कलाकारांचे मनपुर्वक अभिनंदन 🙏🙏
रामायणातील लंकेश अरविंद त्रिवेदी तसेच अनाजी पंत कोकाटे सर हे अप्रतिमच!सर आपला अनाजी पंत म्हणजे पाहताक्षणीच तळपायाची आग मस्तकात गेलीच पाहिजे असा उत्तम न्याय त्या भूमिकेला दिल्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे असो!आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा!
अनाजीपंत भुमिकेला योग्य न्याय देणारे व्यक्तीमत्व,हे दुय्यम दर्जाचे पात्र खलनायक भुमिका अजरामर करून अभिनयाचा सर्वोच्च शिखरावर नेहणारा उत्तम अभिनेता. अप्रतिम,शिवाय परिपक्वता. शब्द कमी आहेत. धन्यवाद.
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
कोकटे सर तुम्ही अभिनय केला तो खुप छान आहे पण खरच सांगतो अस वाटायच तुम्हाला पाहिल्यावर तलवार ऊपसावी आणि तुमच (म्हणजे)😀अणाजी पंताच सर जमीनदोस्त करुणच तलवार म्यानबंद करावी...
कोकाटे सर तुमचा अभिनय अप्रतिम यात शंकाच नाही तुम्ही भूमिकेला न्याय दिलात त्याबद्दल अभिनंदन पण आपण अनाजी पंताला स्वराज्याशी एकनिष्ठ होता असे म्हणू नका नाहीतर तुम्ही फक्त अनाजीपंत केला पण तुम्हांला तो समजला नाही असं म्हणावं लागेल कारण जो माणूस स्वताच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वराज्य पणाला लावायला निघाला होता ३ वेळा शंभू राजांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तो कसला स्वराज्याशी एकनिष्ठ
कोकाटे साहेब खलनायक साकार करणे हे नायक साकारण्यापेक्षा ही कधी कधी आव्हानात्मक असते माझ्या लेखी स्व. निळूभाऊ फुले यांच्या नंतर खलनायिकी भुमिका समर्थपणे साकारणारे तुम्ही दुसरे कलाकार आहात. तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा.