खरंच उत्तम नाटक आहे.इला भाटे. मी पुण्यात रहायला होते. लहानपणी तुम्ही सादर केलेल्या भूमिके प्रमाणे अशा स्त्रिया बघायची मन पिळवटून टाकणारे जीवन जगत आयुष्य कसं हेच बघावे लागले. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.🙏🙏🙏
शेवट खुप रहस्यमय होता...शेवटी दत्त दत्त ऐकायला मिळते कि काय याकरीता कान एकवटले होते..सुंदर नाटक पण चावटपणा फार..वासना ठासुन भरलेला पण ब्रम्हचारी अशी भूमिका साकारताना सचिन खेडेकरांच्या अभिनयाचा कस जरुर लागला हे दिसून येतय
अप्रतिम नाटक.... दळवींनी फक्त लिहिलं असं म्हणण्यापेक्षा रेखाटलय असच म्हणेन मी.... सचिन खेडेकरांचा अफाट अभिनय... अर्थातच सर्वांनीच पात्रे उत्तम साकारलीयेत... खास नाटक....
It shakes you from within .... Extraordinary creation and yes equally impressive presentation by all , especially Sachin Khedekar and Aniket have done marvelous job
रामराम सर्वांचे अभिनय उत्तम झाले सचीन खेडेकर यांच्या अभिनयाची उंची महत्ता गहनता खोली दिसली आवडले भावले श्री विक्रम गोखले यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केल्या शिवाय राहूच शकत नाही चांगले नाटक दाखविल्याबद्दल सर्वांनांच धन्यवाद आभार
वीसेक वर्षांपूर्वी अल्फा मराठी वर पिंपळपान म्हणून सिरीज होती त्यात बॅरिस्टर चे काही eposodes होते. अतुल कुलकर्णी बॅरिस्टर,मृणाल कुलकर्णी राधक्का,भक्ती बर्वे इनामदार मावशी आणि प्रसाद ओक भाऊराव काय सरस काम केलेलं सर्वांनी
हो अजून ही मालिका आठवते आहे भक्ती बर्वे यांनी खूपच सरस काम केले होते त्यात, ते इला भाटे यांना तितकेसे जमले नाही पण अतुल कुलकर्णी यांच्या पेक्षा सचिन खेडेकर यांनी खूपच सरस काम केले आहे.प्रसाद ओक , मृणाल कुलकर्णी यांची ही कामे खूपच छान होती . त्याचे पूर्ण एपिसोड RU-vid वर मिळत नाहीत
Amazingly deep acting of allof the actors ....raosahib...great !..great.. Maushi.!.all of them.. I had seen the movie in 1980's.....you remind me Vijayabai... Anupam kher. dearingly...Thanks for the memories. sandhya kale
इसीलिए तो कहेते है।बच्चा बच्चा कहेता है।़़़़़़़़़़़़़़।गलोरिने परदेशात दुसर्या बरोबर लग्न।राव साहेब ने पन इथल्या पोरि बरोबर लग्न। नाही तर टाळ्या असे वाजवाव्या लागतात।
प्रेम म्हणजे अगदी प्राणपणाने देण्याघेण्याची गोष्ट ..... ती आपल्या हक्काच्या माणसानं लाथाडली की ...अशी फुकटात वाटत फिरावी लागते..... बाकी नाटक उत्तम....
मी अतुल कुलकर्णींचे हे नाटक पाहिले होते.त्याचा शेवट वेगळा होता.अतुल हे महान कलाकार आहेत ते अधिक सरस वाटले.हे नाटक विक्रम गोखले यांची ओळख आहे.पण दुर्दैवाने त्यांचे नाटक बघण्याचा योग आला नाही.यु ट्यूब वाल्यानी मनावर घ्यावे ही विनंती.
उत्साहाने हे नाटक बघितलं. पण मूडच गेला सगळा. किती तो दुःखद शेवट. आयुष्यात दुःख आणि डोक्याला ताप काय कमी आहे की त्यात वेळ काढून हे बघावं. माझ्यानंतर जर कोणी हे जून नाटक उत्साहात बघायला आल तर सांगतो खुप दुःखी नाटक आहे. Doesn't worth your time. कलाकृती म्हणून पाहायला आला असाल तर बघा.
1feb 2020.. mast natak .. mala he natak live pahila milal nahi yachi Khant aahe.. Natsamrat chy natar he 1best aahe natak aahe majay list made.. aavarjun pahav..nirash honar nahi.☺️👍🏻
पूर्वी फार गाजलेलं नाटक म्हणून पाहिलं, पण अजिबातच नाही आवडलं. कदाचित पूर्वीच्या काळात ही गोष्ट बोल्ड ठरली असावी आणि म्हणून गाजली असावी. आता बघताना यातलं काही रिलेट होत नाही. अर्थात हे वैयक्तिक मत.