घसा बसला साहेब विश्रांती घ्या राज्य सरकार चालविणे कोणाचं भी काम नाही. गरीब शेतकऱ्यांना कोणतीच बँक कर्ज देत नाही जे कर्ज घेतात ते राजकारण्यांचे तळवे चाटू असतात. ज्या अल्प भूधारक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना काय?
लाडकी बहीण प्रसिद्ध करण्याच्या नादात महाराष्ट्रातील बाकीची काहीच काम होत नाहीत हे कोणालाच समजत नाहीये . महाराष्ट्र पार अधोगतीला चाललाय राव...कठीण आहे...
कांदा निर्यात बंदी सोयाबीन ला दर नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विरोधी धोरणे तेव्हा दिसला नाही लाडका शेतकरी नुसते आश्वासने शेतीला लागणारे औषधे त्यावर जी एस टी लावली किती दिवस लबाड बोलून रिकामा झाला मुख्यमंत्री भाऊ
गांधी योजना होत्या पण इतकी जाहिरातीवर आणि इव्हेंट वर खर्च केला नाही काँग्रेसने आता ते लाडके बहिणी पेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त होतो दिखाव्याला खर्च जास्त होतो
काही मैलाचे फॉर्म अपलोड होऊन आधार लिंक नव्हते काही महिलांनी 16 तारखेला लिंक करून 17 तारखेला ॲक्टिव्ह झाले काही महिलांनी फॉर्म भरताना जे खाते दिले होते ते लिंग न झाल्यामुळे त्यांनी पोस्टाचे खाते आधार ला लिंक केले आशा महिला वाट पाहत आहे त्यांची तारीख जाहीर करावी
घसा बसला साहेब विश्रांती घ्या राज्य सरकार चालविणे कोणाचं भी काम नाही. गरीब शेतकऱ्यांना कोणतीच बँक कर्ज देत नाही जे कर्ज घेतात ते राजकारण्यांचे तळवे चाटू असतात. ज्या अल्प भूधारक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना काय?