धनु भाऊ 5000 हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापूस सोयाबीन हळद तुर चना या सर्व मालाची निर्या तर करून योग्य भाव शेतकऱ्याच्या मालाला दिला गेला पाहिजे.
@@rahulrongepatil248😮😅8😅the most recent version was a little high for 😅a while while sleep well with it. The weather 😅was nice work out well for for weekend 😅I have been been sick 😅😅
धनंजय मुंडे यांच्या मुळे पंकजाताई च्या काळात मिळणारा पीकविमा बंद झाला आहे हे परळीच्या प्रत्येकाला माहीत आहे।पुन्हा धनंजय मुंडे आमदार नको, पंकजाताई ला भाजपने तिकीट द्यावे परळीत
सोयाबीन तेल आणि सोयाबीनची आयात सोयाबीनच्या आयात असल्या गोष्टी करू नका म्हणाव मोदी साहेबांना धनु भाऊ तेवढे सांगा 10 वर्षाची मागणी लोकांची 8000 रुपये सोयाबीनला भाव द्या आता तर सहाचा चार वर आला
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८(२) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची सर्वात जुनी मागणी आहे सरकारने तातडीने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मागण्या मंजूर करा
धनुभाऊ भाषणावर जोर देण्यापेक्षा केंद्र सरकारच्या सोयाबीन आयात धोरणवर जोर लावून भारतीय शेतकरी आपला मतदाता आहे, बाहेरील देशातील नाही हे ठणकावून सांगा.नाहीतर इथला शेतकरी मतदान मागायला अर्जेंटिना, ब्राझील या देशात पाठवणार यात शंका नाही.
जसा वारा सुटेल तसं बदलणारे नेते या महाराष्ट्राला लाभले 6000 सोयाबीनचा भाव 4000 झाला हे आपला कामाची पावती अन् 5000 अनुदान दिले सांगितले जाते किती मनांचा मोठेपणा आहे