छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यविस्तार सुरु केला तेव्हा पहिला वार आदिलशाहीवर करायला सुरुवात केली. हे वार इतके भयंकर होते की शहाजीचा (राजांचा) हा फर्जंद आता विजापूरावरच कब्जा करतो की काय अशी भिती बडी बेगम आणि अली आदिलशहाला वाटायला लागली. याच विजापूरात असलेल्या गोल गुंबज या ठिकाणी आपण आलो आहोत.. इथून आपण साठकबर म्हणजे जिथे अफजलखानाने आपल्या बायकांना जिवे मारलं तिथे जाणार आहोत.
#roadwheelrane #gadkille #golgumbaz #shivajimaharaj #bijapur
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
RU-vid - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
5 сен 2024