देवा भाऊंनी यांची नोंद घ्यावी हे आमदार साहेब भारतीय जनता पक्षाला सोडून पळण्याच्या तयारीत दिसत आहे आणि शंभर टक्के तुतारी वाजवणार म्हणजे वाजवणार ही यांची पुढील रणनीती या कार्यक्रमावरून दिसून येत आहे देवा भाऊ तुम्ही तुमच्या माणसांची योग्य ती नोंद घ्यावी
Harsh ardhan पाटील साहेब आपणच भाजप मध्ये जाऊन ची केली ती आपण अपत्थाश पणे कबूल केली चांगल आहे आपण शरद पवार साहेब सोबत जा तुतारी हातात ह्या महाराष्ट्रात आपल स्वागत करील
साहेब आपण गेले 5 वर्ष भाजप मध्ये गेला तुम्हाला निवांत झोप लागत होती पण भाजप मध्ये जाऊन फक्त झोप निवांत लागली पण तुमच राजकीय करीयर बाद झाल आता तुतारी हाती घ्या आपण परत महाराष्ट्राचे मंत्री व्हाल याच एकसष्टी निमित्त शुभेच्छा
आपन आदरणीय साहेबांशी जमुन घेतले तर परिवर्तन है नक्की होना र यात काय शंका नाही। हातात तुतारी घ्या । विजय आपला होनाराच। पहा विचार करा हिच वेल योग्य आहे। आपल्या प्रबल राजकीय कार किर्तिचा स्वताला तसेच पार्यायाने राज्याचा चांगला लाभ होइल। जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार
माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहे यांना 61 वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या हातून जनसेवा घडो मीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री परमेश्वर जाधव केशवनगर बालाजी सहकारी साखर कारखाना तालुका रिसोड जिल्हा वाशिम
साहेब तुम्ही भाजप मध्ये जाऊन फार मोठी चूक केली पाच वर्षे फुकट गेली ,पण तुम्ही ईडी सीबीआय चौकशी घाबरून गेलात आणि आता पर्यंत निवांत झोप लागत होती, आणि सत्तेत असूनही नसल्यासारखे वाटत होते, आणि आता काय झालयं ,
६१ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा,मा.हर्षवर्धन पाटील साहेब. तसेच हाताची साथ सोडून नको तिथे गेलात आणि अस्वस्थच आहात तेव्हा लवकरच योग्य 'जागी 'या आणि विस्कळीत झालेली घडी बसवून घ्या.आपल्या भविष्यकालीन यशस्वी राजकीय घोडदौडीसाठी खूप खूप शुभेच्छा...!
भाऊ तुम्हाला दोन ते तीन वेळेस शरद पवार यांनी निवडुन येण्यासाठी मदत केली आणी आयण वेळेस तुम्ही त्यांना साथ देयची सोडुन तुम्ही दुसरी कड सामील झाला मंत्री झाला त्या वेळेस शरद पवार यांना काय वाटले असेल तुम्ही यवढ पोट तिडकीने सांगता काय सांगायची गरज नाही तुमच्या 20वर्षत काहीच केले नाही मामांनी पाच वर्षात भरपुर कामे केलीत म्हणून तुमच्या पेक्षा जास्त मतदान हे भरणे मामांना होणार मामा 100. टक्के विजय होणार
भाऊ तुम्ही सगळं पाहून केलं सांगा मग 21 वर्षे तुम्ही मंत्री होते एखादा मनुष्य पाच वर्षे मंत्री झाला तर पन्नास वर्षे हरत नाही आणि तुम्ही सारखे दोन हजार तीन हजार पाच हजाराच्या फरकाने कधी निवडून आले नाहीत आणि तुमचा कमीपणा नाही का
साहेब तुम्हाला गेली काही वर्ष चांगली झोप लागली ना ? मग बाहेर आलात तर भाजपचे तीन कोल्हे एक महाराष्ट्राचा आणि दोन दिल्लीतील तुमच्यावर झडप टाकतील . तेव्हा विचार करून डिसिजन घ्या