या गीतासाठी आपला आवाज परफेक्ट आहे आणि सावरकरी सर्वच काव्यासाठी ... मला आपले रवींद्र नाट्यमंदिर दादर येथील मा . धनंजयभाई यांनी आयोजित केलेल्या मा . ओंबळे शौर्य पुरस्काराच्या वेळीचे सर्व तसेच्या तसे आठवते जय हिंदुराष्ट्र
आदरनिय हे.भ.प.आफळे गुरुजी यांना चरण स्पर्श अतिशय सुंदर गायन केल स्वातंत्र्य वीर वि दा. सावरकर तसेच लतादीदी चे स्मरण होते जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो जय भीम नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम धन्यवाद
खूपच छान.आपण विर सावरकरांच्या त्या काळात मनात असलेल्या त्यांच्या देश भक्तीबद्दलच्या भा वना आपण गाण्यातील आर्थासहित भजनातून यक्त केल्यात एकूण डोळ्यातून पाणी आले.कोटी कोटी धन्य वाद .
सर्व ब्राह्मण बांधवांचे अभिनंदन, आज आपल्या बरोबर प्रगत समाज म्हणून स्पर्धा करण्याचा दुबळा प्रयत्न करणारा "मराठा" समाज आज संविधानीकपणे "मागास" ठरला आहे.त्यामुळे आज महाराष्ट्रात प्रगत समाज म्हणून एकुण समाजाच्या उरलेल्या १५% मध्येआपणच शिल्लक राहिलो. आजच्या निर्णयाने फक्त आपणच प्रगती करु शकणारा (कोणत्याही कुबड्या न घेता) समाज ठरलो आहोत. आपल्या सक्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याबद्दल पुनश्च अभिनंदन.💐💐💐💐💐 *आज पासून ब्राह्मण ( सर्व ) समाजाने करावयाच्या गोष्टी:--* 👍🏽 १)विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे. २)ऐकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे. ३) ब्राह्मण समाज सोबतचे जुने वाद विसरायचे आहेत. *४)सर्व "ब्राम्हण " संघटनांमधून जमेल इतकं काम करायच आहे.* *५)मराठी, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे* . ६)वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰 *७)भावांबहिणीं सोबत चांगले राहायच आहे.* ८)सर्वांना सोबत घेऊन प्रगती करायची आहे. *९)कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.* *१०)"ब्राम्हण सत्ता “ समाजात निर्माण करायची आहे.* *११) आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.* *१२)फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा.* *१३)एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा.* १४) गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे. १५) समाजाचा उपयोग एखाद्या गोष्टी साठी मिळविण्यासाठी करायचा नाही. १६) विज्ञानाची कास धरायची. *१७) खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागायचे नाही.* १८)समाजाच्या व स्वताःच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे. १९) समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही. *हा संदेश जास्तीत जास्त " ब्राम्हण " बांधवापर्यंत पोहचवा.* 🙏🏼🙏🏼🙏🏼 संपर्कातील १० ब्राम्हणा ना तरी हा मेसेज पाठवून समाज कार्य करावे.... 🌹.🙏🙏🙏🙏🙏🌹👍🏽🌹
This pains my heart that most of the Indians have no idea who Savarkar was and what he did for the freedom. His vision, his experience at cellular jail can inspire the youth.
माननीय श्री चारुदत्त बुवा आफळे यानी त्यांच्या नेहमीच्या सुरेल आवाजात पूजनीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अजरामर झालेले गीत सादर केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. हे गीत असे आहे की ते प्रत्येक हिंदूला चैतन्य देणारे आहे.
जेव्हा माझा आत्मविश्वास कमी असतो ... जेव्हा मी माझ्या ध्येयापासून विचलित होतो ... जेव्हा लोक मला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात ... मी माझे इयरफोन लावतो आणि हे गाणे वाजवतो आणि स्वतःला संपूर्ण उत्साह , धैर्य , संयम याने भरून घेतो ..... तेज 🔥
Khup chhan gail ahe, pan natygeetacha pheel ala. Taripan arthpurn gan ani asa paripurn swar. Wwa matrubhoomisathi hi shabd(sumananjali) nahiye tar asha dhigbhar suman anjulinchi hi n sampnari mala ahe. Wwa tatyasaheb kay lihilay tumhi. Sashtang dandvat.