तुमच्या सारखा बिन डौक तु 17:45 म्हीच....... छञफती सोबत जिवा बहर्जि शिवा काशीद तान्हाजी हीरोजी फर्जद बाजी प्रभु फिरगौजी नरसाळा 17:45 आणि दादाजी कोढदेव असे अठरापगड आम्हीच होतो सोबत छञपतीन काय हंबीरकी दीली आणि तुम्ही हंबीरराव झालात कळत असेल तर समजुन घ्या ईतीहासाची पान आज पर्यन्त फाटली नाही लायकीत रहा
हाके तुला कोणी विचारात घेत नाही राव.. भुजबळ खरच बोलले राव.. आमच्या माणसासमोर.. आई शप्पथ. पण पाटील म्हणताय म्हणून बाहेर काढत नाहीये.. फक्त आमच्या धनगर बांधवासाठी 🙏🙏🙏🙏सुधार स्वतःला..
पहिले तर हे सांग अजित भटक्या जाती बद्दल तू बोलतोय जे पुलाखाली राहतात त्यांच्यासाठी भुजबळ साहेबांनी काय नवीन काय केलेले हे सांग पहिले काय तुमच्या ओबीसी समाजाने किती त्यांना मदत केलेली हे सांगा पहिले नंतर तू राज साहेब ठाकरे यांना प्रश्न विचारलेला आहे पहिले तू त्या गरीब लोकांसाठी काय केले हे लोकांसमोर आणले
अंती शहांना त्याचा बैल रिकामा तु किती हुशार आहे ते सर्व जनतेला लोकसभेच्या निवडणुकीत समजलं एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जालन्याहुन 🎉🎉🎉🎉
हाके मी कुणबी ओबीसी आहे.... राजसाहेब कायम योग्यच बोलतात. ते कोणत्या जातीसाठी नाही करत तरच तर सगळ्या जातींना मराठी म्हणून एक करून त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचं काय आहे तेच करतात राजसाहेब.... त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची हिम्मत करू नका 🤬
हाके कधी मागास झाला ते मुलाखत मध्ये जाहीर करावे. त्याचे पुरावे दाखवावे.कुणबी नोंद सापडली ती सुध्दा देऊ नका असे आवाहन केले. विश्वास ठेवणे म्हणजे पायावर दगड मारून घेणे.
Shevti raj thakray je bolle tech barobar nighal 😢 kunbi kay maratha kay obc kay dhangar kay sagla khel khandoba mandlay maharashtramadhe yala fullstopp fakt fakt raj saheb lau shaktat .... 😂 tumchi identity kay ye rajgad var tula dakhavto tuzya saglya identity baher kadhtoo
बावस्कर महाराज सारखाच एक महाराज आहे याचं जेवढं शिक्षण झालं मला वाटत नाही बावस्कर आणि सारखाच आहे महाराज राजकारणाच्या गप्पा काढतो रे तू आरक्षणा पुरतच बोल ना कुठे सांगायला लागला तू आता हाके सरांची चावी कोणी फिरवलेले तू तेवढीच चावी फिरवली तेवढ्यात टुक टुक करतो थांब तुला थोड्या दिवसांनी कळून जाईल एक मराठा लाख मराठा
ज्यांना आरक्षण दिले. ते आर्थिक दृष्ट्या मागास आहेत अशांना दिलेलं नाही. जात बघून दिलेले आरक्षण आहे ते. मग सर्व समाजात गरीब लोक श्रीमंत लोक असतातच. मला एकच प्रश्न विचारायचा आहे ज्यांना आरक्षण दिले ते अजून किती वर्षे चालणार आहे दहा वर्ष शंभर वर्षे 200 वर्ष अजून किती वर्ष
हाके भाऊ खर तर तुम्हीच राजकारण करत आहात....तुम्हाला मराठी भाषा कळते का...कळत असेल तर राज साहेबांचे बोलणे पुन्हा ऐका...आज आरक्षण हे रद्दच केलं पाहिजे....काय गरज आहे ....ज्यांच्याकडे skill त्यालाच काम मिळालं पाहिजे...राज साहेबांच्या मते सगळीकडे समान कायदाच पाहिजे...आरक्षणाच राजकारण थांबवा..तुम्हाला कोण विचारात नाही...
Midia samor bolun fayda nahi vinod patil sarate jarange samor yevun samora samor bol आम्हाला तर मागास आयोगाने मागास ठरविले आहे इम्प्रेकल डाटा घेवून पण तुम्ही नुसत्या एका कागदाच्या आधारे आरक्षण घेतले आहे हे सांगा मीडिया ला नुसते चार शब्द इंग्लिश चे उचारून आपण किती कायदे पंडीत आहे हे जनतेला दाखविण्याची गरज नाही साहेब ये पब्लिक है सब जानती है काहासे आवाज आरही है
हाके साहेब तुमचाही जातिव्यवस्थेचा अभ्यास शून्य आहे, शूद्र मराठा नाही का..? छ.शिवाजी महाराज, शाहू महाराज, तुकाराम महाराज यांचा व्यवस्थेने कोणत्या आधारावर छळ केला होता..? याचे उत्तर तुम्ही द्याल का?
अरे मी पण एक धनगर आहे लक्ष्मण हाके तू स्वार्थासाठी सगळं करतोयस हे आम्हाला माहिती आहे आतापर्यंत धनगर समाजाचा तुम्ही फक्त स्वार्थासाठी उपयोग केला आणि ह्याचा त्याच्यावरती आता खापर फोडत आहे तो गोपीचंद पडळकर सहभाग घेतो आता आरक्षणासाठी मोर्चे काढत होता आतापर्यंत त्यांन तुम्ही फक्त स्वार्थच बघू शकता बाकी काही करू शकत नाही राजसाहेब काय म्हणले याचा थोडा विचार करा त्यांचा म्हणन विरोध करणारं नव्हतं तर सगळ्यांच्या आरक्षण आर्थिक दृष्ट्या मिळावा यासाठी त्यांचं वक्तव्य होतं