सर खुप छान याविषयी आपण 15 ऑगस्ट 2022 ला याचवरती मी कॉल बुक केला होता आणि आपण देखील खूप फायदेशीर असा सल्ला दिला होता व आहे. खूप छान सर यावरती व्हिडीओ सुद्धा आपण बनविला.
नमस्कार, मी 7वर्षाचा असतांना आजोबांनीं त्यांची घर/जमीन कायदेशीर मृत्यूपत्रांने माझ्या नावे केली व अपाक आई ला केले पण मी वयवर्ष11असता ती बेकायदेशीर विकली. या केस मला दावा करता येतो का कृपया कळवावे.
सन्माननीय आदरणीय सर जि 2009 साली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज घेतले परंतु 2023 पर्यंत वसुली नाही लिमिटीशन कायदा अंतर्गत जमिन णीलाव करता येईल का सर जि तुम्ही मला मार्गदर्शन करावे अशी तुम्हाला विनंती 🙏🙏
सर आमचा 2013 चा कोर्ट कमीशन मोजणी चा दावा चालू आहे त्यामध्ये एकूण पाच प्रतिवादी आहेत मी प्रतिवादी नंबर एक आहे त्यामध्ये प्रतिवादी नंबर तीनही 2011 साली मयत असून आमच्या वकिलांनी मृत्यूचा दाखला सबमिट केला वादीने उशीर माफीचा अर्ज केलेला आहे कलम पाच खाली तर आता प्रतिवादी नंबर तीन यांची वारस रेकॉर्डवर येऊ शकतात का
सर मी अज्ञान असताना माझी जमीन खोटे दस्त तयार करून जमीन हडप केली आहे ती माहिती नसल्या कारणाने न्यायालयात दावा दाखल करन्यास मला विलंब झाला आहे काय करावे लागेल
सर माझी जमीन मुंबई महानगरपालिकेच्या धरणामध्ये बुडीत जात आहे.. उपविभागीय अधिकारी यांनी सदर जमिनीची मोजणी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जमीन भूसंपादन करायला सांगितलेली आहे.. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी भूसंपादन चा प्रस्ताव तयार करत नाही... जमीन पाण्याखाली बुडत असल्यामुळे मला तिचा उपभोग सुद्धा घेता येत नाही....
सर् माझ्या वडीलनी इंदिरा गांधी आवास योजना मारफत मिळालेले घर पुतनिच्या मुलीला बक्षिसपत्र केले आणि त्या लोकांनी माझ्या वडीलांची व आईची सही आंगठे घेऊन फसवणूक केली तर आम्हाला आता ते घर परत मिळेल का व त्या साठी काय करावे लागेल.. 😟😟😟😔😔😔😔😔 Please🙏 sir help me
Sir, लोक-न्यायालय मधून झालेला जमिनी वाटपाचा हुकूमनामा प्रतिवादी यांना बदलता येतो का. झालेल्या हुकूमनाम्याची नोंद कधी आणि किती दिवसात कशी-कशी (प्रोसेस)होती.
सर मी अपिल दाखल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे.केला होता खरेदीखत चुकीचा होता .म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांने चुकीचा निर्णय दिला तर दिवाणी न्यायालयात दावा कोर्टात करू शकतो काय सर जरा माहीती दया सर
सर आमचे गट 124 ए.क्षेत्र 7.13 आहे आजीच्या नावावर 1986 ला 7/१२ वर 6.08 नोंद होती .मात्र 9/३/९/४ वर कायम 7.13 आर नौंद आहे आजीच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रा 1991 आधारे 6.08 जमीन तिघांनी वडीलांनी फेरफार केला मात्र 1988 1.05 आर जमिन 7/१२ आजीची जमीन नोंद नसल्याने शेजारीने 1.05 वर वारसाचा फेरफार केला की गटात 124 मध्ये तिच्या पतीची 1.05 जमिन होती मात्र त्यापुवि पतिची जमीन नव्हती महसुल आधिकार्यसोबत संगनमत करून आमच्या गटात 7/१२ वर नाव लावले आजीच्या ताब्यात 7.13 आर जमीन होती तेव्हापासून आजतागायत आमच्या आहे . 2011 मध्ये 7/१२वर नाव असलेल्याने दिवानी दावा केला जमीन तीच्या ताब्यात आहे कायमचा मनाई हूकुमासाठी मात्र भुमिअभिलेख मोजणीदाराने अभिलेखानुसार 7.13 जमीन आजीच्या नावावर कायम आहे असे न्यायालयात अहवाल दिले .ताब्याबाबत काहिही म्हणले नाही .वादीने आमच्या गटाच्या शेजारील गटातिल चतुसिमा मेच्या आतिल जमीन तीची आहे हे न्यायालयात सागितले आहे .मात्र आमच्या गटात तशा चतुसिमेमधिल जमीन आमच्या ताब्यात नाही शेजारीच्याया ताब्यात आहे वादीला यातले कहीही माहित आता वाद मिटवायचे आहे कसे मिटवावे
विधवा आई असेल पैशाचा प्रॉब्लेम असेल तर विलंब झाला तर...केस करण्यास... धमकी देत असतील तर चुलते...अशा परिस्थितीमध्ये केसला विलंब झाला तर काय कारण द्यावे लागेल.
@@LawTreasureMarathi sir माझ्या नणंद आणि सासू माझ्याशी भांडण झाले मनुन आमच्या वर खोटा दावा केला आहे की आम्ही त्यांना फसवले आणि नवरा पण सारखे trochar करत आहे तुझ्या मुळे झाले सगळे माझे आणि माझ्या मुलांचे जगणे कठीण झाले आहे मला त्या खूप त्रास देत आहेत आणि माझा नवरा पण कृपया मी काय करू पर्याय सांगा 🙏🙏🙏