" मराठा समाज कोणत्याही जातीच्या विरोधात नाही , मराठा समाजाला 50% च्या आत हक्काचं ओ बी सी तुनच आरक्षन हवं आहे कारण गरीब मराठा शिक्षणापासुन , सरकारी नौकरी पासुन ७५ वर्षांपासुन वंचीत आहे मराठा समाजाला न्याय हवा .जर मिळाला नाही तर मराठा समाज २८८जागांवर विधानसभेवर लढणार म्हणजे लढणार . 🙏🚩कट्टर मराठा 😠😠