न्याय मोठ्या इमारती बांधून नाही मिळणार, स्वचं चार्तीत्र आणि निस्वार्थ पणा असलेले माणसे न्यायमूर्ती झाले पाहिजेत तसे सध्या दिसत नाही म्हणुन लोकांचा विश्वास उडला आहे न्यायालयानं वर
निकाल लागेल का नाही हे माहीत नाही हे जे एकत्र येतात यामुळे ठाकरेंचा निकाल यांच्याकडून लोकशाही पद्धतीने लागत नाही व लागणार हि नाही, अपेक्षा करू नये. जनतेने विधानसभेला विचार करुन मतदान करावे.
Tumhi nit vichar karat nahi ase vatate. Have you forgotten the havoc during Mr UT as CM ...vasuly , hurting retired naval officer, sadhus murder at palghar, mansukh murder...
मस्त आहे....चालुद्या....लोकांना काय कळत....बेकायदेशीर सरकार ज्यांच्या आशीर्वादाने सत्तेत ठान मांडून बसले आहे.....लोक बिचारे पाहत राहतात....कसला न्याय आणि कसले काय..... जीसकी लाठी उसकी भैस....जय रामजी की
एक सामान्य नागरिक म्हणून असे वाटते की आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष चिन्ह प्रकरण या दोन्ही case चा निकाल लवकर लागला असता तर देशाच्या घटनेवरचा विश्वास दृढ झाला असता
महोदयजीसौ., लोकशाहीचा आत्मा जनता-जनार्दन असून माणसाला माणुसकीची गरज व क्षमता लक्षात न घेता केवळ सत्य-असत्य पुराव्या नुसार घेऊन न्यायदान हे केवळ कोणत्या नियमाने बरोबर न्याय दिला जातो कि जो निस्वार्थीपणे योग्यता ठोस दिला जातो यावर समीक्षा होणे गरजेचे वाटते.!!!.❤🎉.!.--?--🎉.!.
हाई कोर्ट, Superem कोर्ट, सबके सब Judgesne, एक राजनीति Law, Judiciary Commission, Estabilished करना चाहिए, ताकि लोकतंत्र बहुत मजबूत होगा, लोकतंत्र को Salute hai.
वकील आणि जज साहेब यांनी वेळेत सर्व प्रकरणे निकालात काढावी हे लक्षात घ्या फक्त चांगली ईमारत आसुन काही फायदा नाही वकील आणि जज हे निरपेक्ष आणि वेळेत निकाल देणारे हवेत
चंद्रचूड साहेब तुम्ही मराठी मधून भाषण करून आमचा मराठी माणसाचा, भाषेचा मान वाढवलात...पण जाता जाता ऐक छान काम करून जा..जे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसविले आहे त्याचा निर्णय लवकर द्या...असे केल्यास तुमच्या बद्दल आमच्या मंनात असलेला विश्वास द्विगुणित होईल या बद्दल शंकाच राहणार नाही....
नुसतीच भाषणबाजी न्याय करायला जमत नाही न्ययमुर्तींच काम योग्य आणि वेळेवर जनतेला न्याय देण मणुष्य मेल्यानंतर जर त्याला न्याय मिळाला तर त्या न्ययाला काय अर्थ राहील
देशात रोज रोज... न्यायालयीन प्रकरणे ( खटले ) हे अगदी वायु वेगाने वाढताहेत,हे जरी खरं असलं, तरी ते...तितक्या प्रमाणात निकाली काढण्यासाठी, प्रयत्न होताना दिसत नाहीत ! फक्त तारीख पें तारीख..हे जर असंच होणार असेल तर, नुसत्या न्यायालयांच्या मोठ मोठ्या इमारती बांधून,काय फायदा होईल असे वाटत नाही !
Well spoken and respecting the local language. I hope the stone is laid down today for a new court building which will gives impartial judgements. Jai Hind.
साहेब आपण भाषण महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठीतूनच करायला हवं होतं कार्यक्रम हा महाराष्ट्रात होता माफ करा तुम्ही भाषणाचा पूर्वार्ध पाहिला उत्कृष्ट मराठी बोलला नंतरची अपेक्षा मराठीतून होती धन्यवाद
सर न्यायाधीश चंद्रचूर साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान 2014 रोजी संपलेला आहे. भारतीय जनता पक्षाने विशेषता मोदी ने आर एस एस ने त्यांचे ब्राह्मणवादी मनुवादी संविधान चालू केलेले आहे. आणि त्यांची नेमणूक केलेली आहे हरकत सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये तुम्हीपण सामील आहात हे विसरून चालणार नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची जनतेचा सर्वोच्च न्यायालय विश्वास उडालेला आहे😮😢😢 आता सर्व कोर्ट बंद केले पाहिजे काही जनतेला न्याय मिळत नाही संपलं हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा अस्तित्व नावाला चाललेला आहे.PMO ऑफिस मधून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही काही निर्णय देत नाही किंवा जामीन देत नाही असा गैरसमज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.😮😢
जज साहेब शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने लवकर आमदार अपात्र संबंधित निकाल द्यावा, तारीख पे तारीख देऊ नका, जनता भाजप,शि़दे, अजित पवार यांना निवडणूकीत खडयात घालणार आहे, न्याय हा ठाकरे व शरद पवार यांना जनता देणार आहे