मतभेद नसावेत हाच मराठा समाजाला आनंद वाटत आहे सर्व आदरणीय आणि आदरातिथ्य पटोले साहेब उध्दव साहेब आणि पृथ्वीराज बाबांना विशेष विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
जात आणि धर्म भेद संपवायचा असेल तर प्रसार माध्यमानी उमेदवारांच्या जाती धर्माचा उलेख करु नये. OBC गटाचे उमेदवार, SC गटाचे उमेदवार, ST गटाचे उमेदवार, मराठा गटाचे उमेदवार, मुस्लीम गटाचे उमेदवार, हिंन्दु गटाचे उमेदवार, रिपब्लिक गटाचे उमेदवार, धनगर गटाचे उमेदवार, आदिवासी गटाचे उमेदवार, इ. शब्दांचे उल्लेख करण टाळावे. तरच जातीयता दर्मांधता संपेल.