आज पर्यंत आमचे साहेब, आमच्या ताई करत सर्वच पक्षांनी सत्ता भोगली, पण मनसेला संधीच दिली नाही. मतदान गोपनीय ठेवून पुढे हे नेते मंडळी मतदारच नशीब त्यांच्याच पद्धतीने घडवतात, तेव्हा या वेळी खुल्या - मोकळ्या पद्धतीने माझं मतदान फक्त आणि फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला"
मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि माझा कोणत्याही राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नाही आणि मी दर वेळी फक्त आपण भारतीय आहोत आणि देशाला - राज्याला पुढे नेणारे नेतृत्व पाहिजे म्हणून मी मतदान करतोय …हे सांगण्याचे कारण एक की मी जे पुढे बोलणार आहे ते कोणाला ही राजकीय वाटू नये या साठी …. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलायचे झाले तर काय बोलाव हेच सुचत नाही कारण आपण तर सगळ्याना संधी दिली तेही एका ५ वर्ष्याच्या कालावधीत तर मग पुढचे ५ वर्ष आपले राज्य एक अश्या वेक्तीच्या हातात देऊन बघूया की जो खरोखर करुन दाखवेल आणि ते वेक्ती आहेत फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब …एक संधी मिळाली पाहिजे खरच…
मला तर वाटते दादा निवडणूक उमेदवारांची पात्रता बदलायला हवी १) तो भारताचा नागरिक असावा २) तो Mpsc, Upsc पास असावा ३) सामाजिक कार्यात सहभागी असावा अशा काही अटी असतील तर ही सर्व परिस्थिती बदलेल
आता शेवटी एकच पर्याय आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे. आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याच पक्ष्याने पुढील येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे देशाप्रती किंवा राज्याप्रती काय ध्येय धोरण आहेत विचार आहेत हे Blueprint मध्ये नाही सांगितले ते शक्य केले फक्त राजसाहेबांनी म्हणून आता आपली शेवटची संधी म्हणून राजसाहेबांना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मनसे या पक्ष्याला मतदान करू हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा.❤🙏
@@thayuniversalstories1918 mg denarch na bjp ch aahe ji Maharastra ch bhala karu shakte ani raj thakre valan lau shakte Maharastra sodun dusrya state madhe pn bjp sodun konich kahi kela nahi ulta vatula kely
@@sudarshanshelke1118हे सगळं बरोबर आहे भाऊ... मी पण राज ठाकरे ला समर्थन देतो , पण राज ठाकरे ला जर २०२४ ला निवडून यायचं असेल तर खूप जोरात कार्यक्रम राबवायला पाहिजे... पण राज ठाकरे काय तसं करताना दिसत नाही 😮
Not a fan of any politician but now public should give a chance to Raj Thackeray for next Term for many reasons. Maharashtra is the place where 'Trust' considered as a next level thing and till 2019 we've seen from our leaders too. Nut now what we have been witnessing is 'events of betrayals' and people of Maharashtra is well known to take 'Badla' to keep our greatest historical prides. Bhau, kahi hi hou de..abru chavatya var anayala nahi pahje hoti..Public would like to see stability in the Maharashtra politics Bhendi.
Dada your only youtuber who can convince anytopic especially correct topic by humorously no one can compete you love you and i will remember all those points that you have told to us thank you keep doing this job❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावा माझं 18 complete होणार आहे म्हणून मी विचार केलता मतदान कार्ड साठी अप्लाय करावं पण अत्ता वाटतय इतक्या दिवस जे चालूये तेच बरं आहे मरू दे मतदानकार्ड 😂
किती बोंबल लोकं सुधारतं नाही याणाला फक्त एक चपटी आणि बिर्याणी येवढ्या साठी हे वोटिंग करतात..... फक्त. आणि फक्त अपक्ष उमेदवार किंवा मनसे चा उमेदवार असेल त्यानला वोटिंग करा......👍🏻👍🏻👍🏻🙏
आत्ताच "मराठी किडा" चा व्हिडिओ बघून मग "khas re tv"वर रोहित पवार ची मुलाखत बघून आलो 😅😂😂 आता तुझा व्हिडिओ बघणार आणि पुढचा व्हिडिओ "बोल भिडू" वर जाऊन बघणार आणि मग रात्री "भाडीपा" ची राहिलेली बेरोजगार web series बघून काढणार 😅😂 आणि उद्या च नियोजन काय नक्की नाही 😅 "नोंद:- माझी बारावी या वर्षी झाली आहे आणि कॉलेज चालू होयला अजून एक महिना आहे म्हणून यूट्यूब वर वेळ घालवत आहे" 😅😅
Good morning mitra... Aj pahilyanda tuzi video pahili... Pn je kahi bolalas te barobar bolalas... Keep it up... N always asach practical vicharaat rahat ja ani content banavat ja...