बीजेपी विरोधात उमेदवार देणे म्हणजे बीजेपी उमेदवारास निवडून येण्यास मदत केल्यासारखंच आहे...कारण आघाडी उमेदवार आणि आपला उमेदवार यांच्यातील मतविभागणी होऊन बीजेपी लाच फायदा होणार...तसेच अपक्ष उमेदवार निवडून आल्यावर त्याने कोणाला पाठिंबा द्यावा याचे बंधन नाही म्हणजे पक्षातर्गत कायदाने त्याला धोका नाही...आयते आमदार बीजेपी ला मिळू नये म्हणजे झालं...कारण पक्ष आणि आमदार फोडण्यात फडणवीस माहीर आहे...बाकी अंतिम क्षणापर्यत मनोज दादांना साथ.. जय शिवराय 🚩
हा कार्यकर्त्याला काहीच नाही शरद पवारांना बदनाम करायला निघालेला आहे शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या माराला जो भाव होता तो चांगला होता.... तेव्हापासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काळात मालाचे भाव पडलेलीच आहेत... भारतीय जनता पार्टी ही भांडवलदाराची पार्टी आहे शेतकरी कामगारांचे शोषण करणारी पार्टी आहे शेतकऱ्यांच्या मालाला कधी यांच्या काळात भाव येऊ शकत नाही ही क***** दगडावरची रेघ आहे.. आता हे कार्यकर्ते काय करणार आणि वैयक्तिक फायद्यासाठी शेतकरी विरोधी बोलत आहेत
शरद पवार कृषिमंत्री असताना शेतमालाचे भाव चांगले होते आणि मागाई त्यातूनही खूप कमी होती या वर्षाच्या काळात मागाई तिप्पट वाढली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव तेवढेच आहेत आणि काही कमी सुद्धा झाले आहेत