मकरंद साहेब इंग्रजांनी लुटलेला माल आणि सोनं इंग्लंड वरून परत घेऊन या ही कृपया माझी तुम्हाला विनंती आहे भारत पूर्वी पहिला सोन्याची चिडिया म्हणून संबोधला जात होता
आपणास एक विषय सुचवत आहे. त्या विषयावर संशोधन करून त्याचा व्हिडिओ सादर करावा. भारतामध्ये अनेक साधु आहेत. त्यांचे दर्शन कुंभ मळ्यात मोठ्या प्रमाणात होते. हे सर्व साधु वर्षभर काय काम करतात? त्यांचे राष्ट्र घडविण्यात काय योगदान आहे? तसेच सामाजिक परिवर्तनात त्यांचा किती हातभार असतो? वेळ लागला तरी चालेल. पण ह्याची माहिती देशापुढे आणावी.
Sharad Sohoni सदग्रृहस्था ते जगाच्या शांततेसाठी व ईश्वराच्या भक्तीत तल्लीन राहून ईश्वराकडे याचना करण्यासाठी तपश्चर्या करतात व लोकांतात येत नाही . व त्यांचे समाजासाठी योगदान हे आहे की जे काही लोक पाप करत असतात आणि 'पाप वाढले तर पृथ्वीचा समतोल बिघडतो म्हणजे अवेळी पाऊस , पूर ,भूकंप, साथीचे रोग अशा गोष्ठी वाढतात या सर्व गोष्टींना बॅलन्स करण्यासाठीचे त्यांचे खूप मोठे योगदान आहे .