मला कळत नाही केस दाखल करायला 12 तास का लागता स्कूल एका स्थानिक bjp नेत्यांची ahe म्हणून का... या सरकार मध्ये गृहखते खूप कमजोर ahe...आर आर पाटील होते तसें गृहमंत्री पाहिजे.. पोलीस पण पैसे खातात हे सर्वना माहित ahe... या सरकार ने महाराष्ट्र नसवाला आहे...
आरे मग त्या नराधमाला काय त्या शाळेच्या अध्यक्षाने असे नीच कृत्य करायला सांगितले होते का? जसा तो नराधम नीच प्रवृत्तीचा आहे तसेच यात त्या चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचे राजकारण करणारे पण नीच वृत्तीचे आहेत.
गृहमंत्री कुणीही असो किंवा पोलीस अधिकारी कुणीही असो.गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ते समंदीत अधिकाऱ्यांना सांगून नाही करत.किंवा त्यांना स्वप्न नाही पडत.पण गुन्हा नोंदवायला उशीर केल्याने त्याला डिसमिस करायलाच पाहिजे.
जमाव स्वयंस्फूर्तीनेच आला असेल.... यात शंका नाही पण एक गृहमंत्री योग्यतेचा नाही म्हणुन असे वारंवार घडत आहे आणि अंगावर आल की लाठीचार्ज करायचा हेच यांचे उद्योग चालू आहे
फडणवीस साहेब फक्त त्यांच्यावर किंवा भाजप वर टिका करण्याला गुन्हा समजतात,आणी कार्यकर्त्यांना सांगतात आदेशाची वाट न पाहता झोडून काढा, सामान्य् आंदोलकांवर पोलीस लाटिचार्जे करतात पण आरोपी आणी गुणेगारान्बाबतित् पण पोलिसांना असेच आदेश द्यावेत ही अपेक्षा.
आता सर्व आमदारांनी राजकारणातून संन्यास घेणार म्हणण्यापेक्षा संन्यास घेतला तर अतिशय उत्तम............. कारण आता जनता पुन्हा निवडून देणार नाही..... MLA NOT TO REPEAT FORMULA..... स्वत: स्वतः चे सरकार बनवले सध्याच्या राज्यकर्तांनी तसेच आता जनता स्वतःचे सरकार बनवणार. 🙏
जरांगे पाटील साहेब तुम्ही तरी काहीतरी चांगली प्रतिक्रिया द्या आदरणीय गृहमंत्री साहेब यांना 12 तास लागतात डिपार्टमेंट ला नोंद घ्यायला याच्यामागे कोणाचा हात आहे याची कडून चौकशी व्हायला पाहिजे पाटील तुम्ही हे जरा जोरात बोला
महाराष्ट्रातले काही राजकीय व्यक्ती लोक त्यांना जसं मुलांना पाण्यामध्ये संताजी धनाजी घोडे पाणी पीत असताना दिसायचे तसे महाराष्ट्राच्या राजकारणात श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दिसतात जय हिंद जय महाराष्ट्र
मराठ्या विरुद्धचा वकील सदावर्ते आणि हाताखालच्या वकील निकम. महाराष्ट्रात दोनच वकील आहेत जे साहेब सांगतील त्याप्रमाणे वागतात आणि बोलतात. विश्वासार्हता महत्त्वाची आहे. Shame
यापुढे निवडुन आलेल्या आमदारांने जर पक्ष बदलला तर जनतेने सरळ त्याला ठेचायला पाहिजे कारण असे केल्याशिवाय जनतेच्या मताच महत्व समजणार नाही या राजकारणी लोकाना
कोणताही गुन्हा केला तरी जामिनावर सुटका होते, सर्व गुन्हेगार राजकीय लोकांच्या सावलीत आहेत, कायद्याची झळ सामान्यांना जाणवते... "तपास यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप किती होतो व त्याचा परिणाम काय" यावर पोलिसांना मोकळं बोलण्याची संधी दिली पाहिजे, तेव्हा लोकांना कळेल परंतु हे कदापि शक्य नाही