राशन घोटाळा करुन आणि वडापाव खाऊन कोण जनतेच्या मनावर राज्य करत नाही भावा 🤣 ते रक्तात पाहिजे आणि त्या साठी मराठा म्हणून जन्माला यायला पाहिजे 🚩 एक मिशन मराठा आरक्षण 🔥👑
तुम्हाला छगन भुजबळ च दिसतात तुमचे मराठा समाजाचे खासदार 33 आहेत आमदार 190 आहेत त्यांच्या विषयी बोला थोड हे जातीवाद उघळ दिसत आहे मराठा आरक्षण भेटल पाहिजे हे माझ मत सुरवाती पासूनच आहे पण मराठा नेत्या विषयी बोला
छगन भुजबळ साहेब यांचं नाव जर नाही घेतलं तर दुकानदारी कशी काय चालेल.. पुढील तीन महिने फक्त जपनाम बाबा छगन भुजबळ साहेब... मग एखाद्या मराठा नेता या विषयावर बोलायला हिंमत लागते... भरपूर लोकं बरळत आहेत परंतु त्यांना एक शब्द पण गावठी बेवडा बोलणार नाही...76 वर्षे वयाच्या माणसाला काय बोलावे आणि काय बोलू नये याचं पण भान असायला हवे..ते 350 जातीच नेतृत्व करत आहेत आणि आपण एका जातीच तरीही त्यांची बोलण्याची भाषा एकदा पण अशोभनीय नाही... त्यामुळे सभ्यता आणि अभ्यास करून संविधानाचा भक्कम अभ्यास करून आरक्षण मागणी करावी लागते... आरक्षण ज्या बापाने दिलं आहे त्या बापाचा फोटो आतापर्यंतच्या एखाद्या ही बॅनरवर मागील दहा ते अकरा महिन्यांत दिसला नाही म्हणजे संविधान आणि आरक्षण याचा अभ्यास करून मग मागणी आवश्यक आहे... सामाजिक मागासलेपण सिध्द झाले की आरक्षण मिळते... सत्तेवर कोणतंही सरकार स्थापन झाले तरीही आरक्षण कोणताच पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देऊं शकतं नाही ..जर आरक्षण हवे आहे तर 288 लढवा आणि सरकार स्थापन करा आरक्षण घ्या ते जर कोर्टात टिकलं तर मग कळेल की आमच्या बापानेच कशी मेख मारली आहे ती.....एकच साहेब फक्त बाबासाहेब आंबेडकर..
त्याच्या गांडीत दम नाहीये तेवढा ज्या जाती लहान लहान आहेत त्यांना बोलतो हा बोलका पोपट जरांगे तुज्यात दम असेल ना प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बोल तुला समजेल मग
रॅली साठी पैसा कुठून येतो? एवढ्या सभांसाठी पैसा येतो कुठून? तुम्ही फिरता त्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? पेट्रोल महाग आहे, तरी तुम्हाला परवडत कसा? फक्त फडणवीस टार्गेट का, कुठला मराठा नेता टार्गेट का नाही? शरद पवार का नाही? अशोक चव्हाण का नाही? अजून तसे बरेच आहेत... विचार करा!! तुमच्या मुळे मराठी माणसांमध्ये फूट पडली आहे, तुमच्या मुळे प्रत्येक मराठी मुलगा, मुलगी, थोरे, मोठे, बायका सगळे सगळ्यांना आता जातीत बघायला लागले आहेत. जरांगे तुम्ही हे म्हणायला हवा होत की, ओबीसी, दलीत सगळ्यांचं आरक्षण रद्द करा.. पण तुम्हाला पण महाराष्ट्र पेटवून ठेवायचं आहे, हे लक्षात येतंय. धन्य आमच्या जिजाऊ, धन्य आमचे महाराज, धर्मवीर संभजीराजे आज खरंच तुमची गरज होती, तुम्ही १८ पगड जाती सोबत घेऊन चालले, आणि आताचे हे प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, मनोज जारांगे बघा कशी महाराष्ट्र तोडत आहेत जातींनी, कसा मराठी लोकांमध्ये फूट पडत आहे, केवळ आणि केवळ पैसा आणि राजकारण या साठी!! जय महाराषट्र!! सगळ्यांचे आरक्षण रद्द झालेच पाहिजे, त्या शिवाय आपल महाराष्ट्र पुढे नाही जाणार...!! जय महाराष्ट्र, जाऊ जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी राजे, १८ पगड जातींचा, हिंदू धर्माचा विजय असो !!! जय महाराष्ट्र 🚩🚩
अबे तुला हे तरी समजते का फ्कत भुजबळ साहेबांवर टीका करत.राणे येवढं बोलला तुला तरी त्यांना साहेब म्हणतो कारण तुले माहीत आहे तो आपल्या जातीचा आहे अरे असाच अन्याय केला वंचित शोषितांचा आतापर्यंत पण गेले ते दिवस आता