आपण म्हणता जरांगे पाटलाचा तोल सुटला तोल नाही सुटला जी पण नाही घसरली शिवीगाळ पण नाही केली ती फक्त मराठ्यांच्या लेकराची होणारी फसवणूक त्यांचे होणारे हाल याविषयी असणारी ती एक तळमळ होती समाजातील तरुणांचे होणारे हाल पाटलांना बघवत नाहीत आणि मराठा समाजाविषयी बोलणाऱ्याला असेच उत्तर दिले
भाषा सुधरायला तो काय घर भरण्यासाठी राजकीय व्यासपीठावर रोज भाषण करणारा नेता नाही.त्यामुळे तणावातून अशी भाषा येणे साहजिकच आहे.आणि तसेही लाड ला तो मुद्दा बोलण्याची गरजच नव्हती.