@@ramharimisal हो का तुमचं ज्ञान पाजळा मग.... असेल तर.... कारण फार अंधार पडलाय... बघा काय विचार करा. अप्रत्यक्ष इतर संतांची निंदा होतंय. पण तुमचं डोकं चालायला तर pahijv🤓🤓
@@ramharimisal तुम्हाला वाटते की ज्ञान इतरांचे कमी आहे पण स्वतः च्या बुद्धीची पातळी तापासून घ्या... तुम्हालाच नाही तर शास्त्रीजींना सुद्धा खूप गरज आहे. आपण बोलतो तेच खरे आणि त्यावर कोणीही प्रश्न विचारू नये अशी धारणा कमकुवत बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. आचरणात आणि विचारात एक प्रकारची मगृरी येत असेल तर नक्कीच आतापर्यंत केलेला अभ्यास वाया गेला आहे हे नक्की. ज्या संतांचा एकेरी भाषेत उच्चार करतात, त्यांचा अपमान जाहीरपणे करत आहेत त्याविषयीं तीव्र प्रतिक्रिया ह्या आम्ही देणारच. फार अक्कल आल्यासारखं वाटून घेऊ नये नाहीतर आजपर्यंत जे नाव कमावले ते गमवायला वेळ लागत नाही. तुम्ही नका अक्कल पाजळू जास्त, गप्प बसून चुकीच्या लोकांना प्रतिसाद द्या. विनाकारण कॉमेंट्स टाकून स्वतःच्या बुद्धीचे प्रदर्शन करू नका.