नांदेड जिल्हा मधील माझे मराठा बांधवांनी माननिय जरगए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा उमेदवार ला मतदान देणार आहेत कोणत्याही पक्षाला मराठा बांधवांनी मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावांनो बहिणींनो एकजुटीने रहा मनोज दादांना साथ द्या दादा निस्वार्थी नेतृत्व आहे ते आपल्या लेकरांसाठी लढत आहेत आरक्षण खूप गरजेचे आहे ते पिढ्यानपिढ्या चा प्रश्न आहे जय जिजाऊ जय शिवराय
जोपर्यंत ओबीसी तून मराठा समाजाला आरक्षण नाही तोपर्यंत पक्ष नाही नेता नाही झेंडा नाही आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहोत गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन असंच गाव बंदी करा आपलं एक मत अनमोल आहे त्यांच भविष्य घडविते आपलं बरबाद करते धन्यवाद
तुम्ही नेते कडे जाऊ नका. ते गावात येऊन जाऊ देत. कायद्याने बंदी घालता येत नाही. तुम्ही एक सुद्धा बरोबर जाऊ नका पण आमाला हजार दोन हजार मिळाले की आपण त्यांचं बरोबर जातोय. हीच आपली दशा आहे
समाज इतका अडाणी आहे की ज्यांना गोष्ट कायदेशीर आहे हेही कळत नाही..सगेसोयरे,गणगोत हे मिनिटात कोर्ट उडवून लावेल म्हणून..नेते एका समाजाचे नसतात,एकाला बेकायदेशीर पने दिलं तरी दुसरा समाज मत देणार नाही आणि आरक्षण कोर्टातही टिकणार नाही..मग हाती काय लागणार,आरक्षण च नाहीतर सर्व उठाठेव करून काय मिळणार..
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू प्रहार अणि वंचित ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा वापरा,