Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
Subscribe to मटा to catch up on the latest news and trends in Marathi.
मुंगटीवार डाँ बाबासाहेब आंबेडकर वरचे तुमचे प्रेम बेगडी आहे आणि हो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत तुमचा सदावर्ते मार्फत विरोध केला हे का लपवता नाटकीपना बंद करा
मुनगंटीवार हा अतीशय शिष्ट व अतिहुशार बोलघेवडा नुसता पोपटपंची करनारा कतृतव शुन्य आहे केवळ संघांचा लाडका महनुन याचे लाड उददमपना चालला होता बरे झाले जनतेने याची लायकी त्याला दाखवली😂😢😮
हरामखोरा पैसे घेऊन उपोषण करून मराठयांना टार्गेट करणाऱ्यांनो ... मराठ्यांनी इतके दिवस तुम्हाला साथ दिली आज ... मराठया वर वाईट वेळ आली असताना .... तुम्ही मराठ्यांना विरोध करता हरामखोरांनो .... मराठा हृदय जरांगे पाटलांना तू जे बोलतोस हारामखोरा थोबाड निट सांभाळ ....! अतिरेक करू नको नवशिक्या सुरक्षीत बेकार काळटया .... हरामखोरा ....! जेंव्हा 55 ते 60 टक्के वाले तुम्ही डॉक्टर होता ... तर तुम्ही पेशंटला न्याय द्याल का ... निम हकीम खतरे जान ...! जरांगे पाटलांना कमी शिकलेला बोलतो तर तुम्ही कोठं 90% मार्क घेऊन डॉक्टर होता ....! ॥जय जिजाऊ जय शिवराय ॥
अहो मॅडम हा फक्त किर्तीकराच्या जिंकण्या हारण्याचा प्रश्न नाही आहे. हा या देशातील जन स्वातंत्र्याचा विषय आहे. खरे गुन्हेगार निवडणुक आयुक्त अन त्याची पिळावट आहे. त्या सुर्यवंशी बाईला ताबडतोब रिमांडवर घ्यायला हव. हरामजादी कुणाची रखेल (ठेवलेली) आहे याचा पत्ता लागलाच पाहिजे. नीच बाई. तिच्या विरुध्द आवाज उठवण्याएवढ तुमच्याकडे धाडस नाही का? असेल तर बोला.
मुस्लिम मतदारांनी sc आणी सेकूलर हिंदु बांधावा सोबत येऊन लोकशाही वाचवली आहे. आणि तुम्ही म्हणतात समीकरण बिघडला.म्हणजे तुमची अपेक्षा भाजप सोबत होती.!! तुमचं पोट का दुखत आहे याची पूर्ण माहिती आहे आम्हाला. गोदी मीडिया.
समजत नाही कोकणी लोकांनी काय विचार करून मतदान केले जे लोक धर्म जात फोडाफोडी वरती राजकारण करत आहेत त्यांना मतदान करत आहेत विकासाचे प्रश्न नाहीत उद्दोगधंदे नाहीत महागाई वाडत चालली आहे त्यावरती नियंत्रण नाही हे असले पक्ष बदलू लोक सत्ते वरती राहिले तर एक दिवस भीक मागायची वेळ येईल विचार करून मतदान करा 🙏😑
अहो काय त्या बीड चा पराभवाचे कौतुक कि मातम कितीतरी यांचापैक्षा दिगज पराभुत झाले पन् त्यांनी शो केला नाही इतके वर्ष एकाच कुटुंबातील सदस्यांना सत्ता मिळत होती यावेळीस दुसर्या ना संधी मिळाली ती मिळायला नको होती का? हेच खरे शलय
मुंढे साहेब गेले तेव्हा कोणी आत्महत्या केली नाही लोकसभेला पराभव झाला म्हणून आत्ता आत्महत्या का होत आहे ? प्रकरण काय तरी वेगळं आहे पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे सत्य बाहेर येईल
चुकीचा निर्णय घेतला.कुटुबांवर संकट आले.ताई, कुणाला असं करा तर म्हटले नाही ना? ताईच म्हणणं बरोबर आहे.निवडणुकीत हार जीत असते.म्हणून टोकाचं निर्णय चुकीचा आहे समजूतदार कार्यकर्ते चुकीचे वागू नका.पकंजा ताईच बंधू आहात तर असं चुकीचा वागूच शकत नाही.पकंजाताई खरोखरच धाडसी भगिनी आहेत. ताईंचं भावनेचा आदर करा 🙏🙏🙏
आदरणीय ताई, तुमचा पराभव तुमच्या स्वजातीतील लोकांना मान्य होत् नाहीये.जी गोष्ट लोकशाहीमध्ये खूप घातक आहे. तुम्ही लवकरात लवकर राजकारणातून कायमच बाहेर पडण्याची घोषणा करावी. तुमच्या समाजातील लोकांना होणारा त्रास चांगला नाही वाटत आहे. 😅😢
आपले सर्व उमेदवार जिंकलेत भाजपचा ई व्ही एम झोल पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय शिंदेचे एकच उमेदवार खरे जिंकलेले आहेत राणेही हरलेले आहेत खात्रीशीर त्यांना जिंकवलेलं आहे मंत्रीपद दिलं नाही यातच सर्व आलं