संभाजीराजे राजे कपटी पंताचे ऐकून नका जाऊ अंतरवलीसराटी मध्ये.. आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करा..मराठ्यांना मिळू द्या आरक्षण...अनाजी पंत धनगरांना आरक्षण देणार आहे च ...पण मराठ्यांना आरक्षण देणार नाही... जातीयवाद वाढवण्यासाठी हे करत आहे म्हणजे तो निवडून येईल..त्याच्या स्वार्थासाठी ...
अरे झिरोवळ साहेब ते खिलारे कुटुंब आमचे पाहुणे आहेत आम्ही धनगर आहोत त्यांच्यात आणि आमच्यात सोयरीक होते तुमची सोयरीक त्यांच्यासोबत होते का या प्रश्नाचे उत्तर पहिले द्या
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत 72 वर्ष झालं फुकट खाय लात. भारताचा राज्यकारभार हा तुमच्या कलेने चालत नसतो तो संविधानाच्या कायद्याने चालतो संविधानाने चालतो. हे प्रथम लक्षात राहू दे.
@@SomnathSalunke-vv4xu js tula st चा हक्क वाटतो तसा आमचा ही हक्क आहे हिस्टरी बघ रे जमाती मन्हजे काय आहे समज्जल तुमची जमत जंगलात आहे तशी आमची बकऱ्यामागे जंगलात आहेना डिफरन्स same ahe n St tyasathi bnvli ahen
जे खिल्लारे कुटुंब आहे त्यांचे पाहुणे बीडचे धनगर बांधव आहे ते खिल्लारे स्वतः सांगतात की आम्ही धनगर आहोत आणि त्यांचा वेवसाय पण मेंढी पालन आहे त्यामुळं इथं धनगड नसून आहे ते धनगरच आहेत आणि आता एसटी आरक्षण भेटलच पाहिजे 💯✊
काय दायच ते दया पन लक्षात ठेवा तुम्ही परत मुख्यमंत्री होणार नाही BJP परत येणार नाही आणि आमच्या साठी कोर्ट आहे आदिवासीं का बोलतात ते पण लक्षात कारण ते गरीब आहे खूप आदिवासीं आदिवासीं च आरक्षण घेऊन धनघर समाज कदीच खुश राहणार नाही 😢😢😢
तुमच्या बाजून कोर्ट फक्त महाराष्ट्रातील खिलारे कुटुंबामुळे आहे., कारण 36 व्या number वर फक्त एक खिलारे आडनावाचे कुटुंब आहे. आता याच उत्तर तु दे की 36व्या number वर फक्त खिलारे आडनावाचे एकच कुटूंब कस? उत्तर मिळून जाईल तुला. आणि हो 75 वर्षापासून तुम्ही आमचं आरक्षण खाल्ल त्यामुळे धनगरांचा तळतळाट तुम्हाला लागलाय. आजही आदिवासींची परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.
धनगर ने कधी आदिवासी दिन तरी साजरा केला आहे का?.... तेच्या - चाली रीती वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत............. तेच्या मुळे सरकारने डोकं ठिकाणार ठेऊन विचार करून कोणताही निणय घेतला पाहिजे. जय आदिवासी... जय जोहार.....
हा ऑनलाईन चा जमाना आहे सगळ्यांची व्यवस्थित जातीय जनगणना झाली पाहिजे प्रॉपर्टीची जनगणना झाली पाहिजे आणि जो गरीब आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा या धर्माचा असो
राज्य शासनाला माझी हात जोडून विनम्र विनंती... .. मधू शिंदे व कंपनी, पडळकर हे संविधानाच्या विरोधात भूमिका घ्यायला राज्य सरकारला भाग पाडत आहे. शासनाने जी आर काढणे चा अधिकारी नाही. व्हॅली ड खिलारेचा दाखला पण रद्द करू नये. हे प्रशासकीय अधिकारी कदापी मान्य करणार नाहीत. पण धनगराना आरक्षण द्यायची इच्छा आसली तर संविधात्मक मार्ग आवलंबवा जावा. कारण विदर्भातील मेंढपाळ जमात ही . "धनगड" म्हणून महाराष्ट्रात सामील झाली असताना जो कोणी आदिवाशी मंत्री होता 24 एप्रिल 1985 ला कायदेशीर नोटीस बजाव....... विदर्भातील मेंढपाळ हा "धनगड" म्हणून सामील असताना,... ्त्यांच्यापूर्वजाच्या नोंदींवरून धनगड घेतले असताना.. राज्य शासनाने त्याच्या "धनगड" दाखला एस टी असताना दीड लाख दाखले कोणत्या अधिकारात रद्द केलेत? व कोणत्या अधिकारात धनगर ओबी सी दाखले दिलेत हे वदवून घ्यावे. हा विदर्भातील मेंढपाळ ाच्या मूलभूत हक्काचे हानन झाले आहे. संविधान कलम 14,15,16,19 दिले आधिकार बरखास्त केलेत. आता आपल्या संविधानिक आधिकारा साठी विदर्भातील तमाम बारा जिल्ह्यातील सर्व मेढपाळानी जिल्हा कचेरीवर मोर्चे काढून आमच्या संविधानिक हाक्रा साठी एकत्र य ा व 24/4 1985 ला राज्याच्या आदिवासी खात्याने क ढलेले जी आर विरोधात रस्त्यावर उतरा. . आमची" धनगड एस टी " जमात कायम ठेवा. राज्याला बदल ण् याचा आधिकार नव्हता. तसेच मधू शिंदेव कंपू व तसेच आ. पडळकराना ही आपण आशी असंवैधानिक मागणी करू शकत नाही हे लवकरात लवकर समजल तर बर होईल. तसेच राज्य शासनाचे आधिकारी देखील पडळकर, व मधू शिंदेना असंवैधानिक कामात साथ देणे चे काय काम? छगन नांगरे आरक्षण विषयक आभ्यासक
खिल्लारे बांधवांचे सर्टिफिकेट रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत हे का सांगितले नाही? आणि आदिवासी बांधवांनचे कोणते नुकसान होणार आहे त्याचे स्पष्टीकरण संविधानिक मार्गाने घ्यावे म्हणजे बरे होईल जय मल्हार जय अहिल्या माता जय आदिवासी जय संविधान
अरे बाप रे SC मधे जावून कोण अपवित्र होईल. पाकिस्तानात जाईल पण SC नको. ज्या लोकांच्या घरच पाणी आम्ही पित नाही आणि तु आम्हाला SC मधे जा म्हणतो. शिव शिव शिव
इथं धनगड आणि धनगर चा फरक व्यवस्थित आहे जसा कुणबी मराठा आणि मराठा एकमेकांचे नातेवाईक आहेत मग आमचं आरक्षण का नाकारतात तुम्ही म्हणता ते सत्य आम्ही म्हणतो ते अर्धसत्य असं कसं चालेल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤
आमच भांडण धनगर आणी धनगडमध्ये आहे.... या देशात धनगड जातच आस्तिवामध्ये नाही.... 7 दाखले म्हणजे एक जातीचा समूह होउ शकत नाही.... धनगर समाजच खरा आदिवासी आहे
धनगर आमचे भाऊ आहेत पण त्यांना चांगली परिस्थितीमुळे वेगळी द्या... आदिवासी धनगरांचा पाठीशी आहेत... मुख्यमंत्री नीट विचार करावा ❤ भावा भावात भानगड लावू नका.❤
राज्यातील धनगर समाजावर आतापर्यंत राज्यकर्त्यांनी त्यांना राज्यघटना नुसार दिलेले S.T. आरक्षणाची अंमलबजावणी न करून खुप अन्याय केला आहे. आणि खिलारे कुटुंब स्वतः म्हणतेय की आम्ही धनगर आहेत धनगड नाही. राज्यात धनगड नाहीच. त्यामुळे ह्या सरकार ला धनगर समाजावर होणारा अन्याय दूर करायची खुप मोठी संधी आहे.
दोन्ही आदरणीय पुढारीना विनंती आहे OTSP मध्ये 61 लाख आदिवासी राहतात तुम्ही आज पर्यंत फक्त TSP चा विचार केला आणि तुम्ही कोणीही त्यांचा कडे कधी लक्ष दिले नाही आता तरी त्यांना आपलं म्हणा तुमची ताकद वाढून जाईल ते तुमचा पाठीशी ताकदीने उभे राहतील TSP आणि OTSP चे आदिवासी एकत्र अगोदरच आले असते तर आज ही वेळ आली नसस्ती
जो हजारो काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत आजही कणखर पणे टिकून आहे असा जंगलातला "आदिम वाघ" बाहेरच्या शेळ्या मेंढरांना, ससे, कुत्रे, डुकरे इ. ना घाबरत नसतो...जय वाघोबा...जय आदिवासी...जय प्रकृती...