माझ्या सर्व मित्रांना महाराष्ट्रा च्या धन्यवाद आता पुढे खरी लढाई आहे तुम्हाला गुजराती पाहिजे का महाराष्ट्र ते बोला या क्षणाला बाळासाहेब ठाकरे असतील तर मोदीचे पण आणि शहाजी पण काय चालले नसते नसते बाळासाहेब नाहीत म्हणून हे नाटक करायला लागले पण उद्धव आणि आदित्य आहेत आदित्य आणि महाराष्ट्राची शान शान आहे जय महाराष्ट्र साहेब 🙏
आज पुन्हा एकदा कळल बाळासाहेब ठाकरें चा ताबडतोब न्यायच बरोबर होता!! ही सुप्रीम कोर्ट नौटंकी ने काय निष्पन्न झालं!! जनतेच्या टॅक्स च्या पैश्याची नासाडी आहे हे असले कोर्ट चालवून!!
दुर्दैव आहे सुप्रीम कोर्ट पण या बेकायदेशीर शिंदे सरकार ला दिड वर्ष वेळ दिला, आतातरी न्याय मिळेल यात शंका आहे,परत निवडणूक आयोग ला जर सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले तर मग आणखी पाच वर्षे मोदी असेपर्यंत निकाल येणारच नाही
जे बेकायदेशीर सरकार २ १/२ वर्षे चालू देतात त्यांच्याबद्दल आदर नाही. जे करायचं ते जनताच करते. ह्या केसेस संबंधित फिर्यादीनी जर वैफल्यापोटी केसेस काढून घ्याव्यात अशी परिस्थिती कोर्टाने आणली आहे.
@@honey2023-f9jउज्ज्वल निकम हे खरोखरच निकम्मे झालेत. त्यांची पत, इभ्रत सर्व वेशीवर टांगले आहे. TN शेषन सारखे जगात अजरामर झाले तर निकम जिवंतपणीच मेलेले आहेत. कोण होतास तू काय झालास तू. चांगल्या माणसानी भ्रष्टाचाऱ्या बरोबर जाऊन आपली कारकीर्द धुळीस मिळविली. भावपुर्ण श्रद्धांजली!
सुप्रीम कोर्टाने लवकर घेतल्या बद्दल आभार. विधानसभा निवडूणूक झाले नंतर सुनावणी झाली असती तर न्याय मिळाला असता. नार्वेकर आणि सुप्रीम कोर्ट मध्ये फरक नाही. दोन्ही सारखेच.
शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि अजित पवार गटाचे घड्याळ हे दोन्ही चिन्ह गोठून टाकले पाहिजेत ----- अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर योग्य होईल असे वाटते
वेळेवर निकाल दिला नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाला सजा कोण करणार? एक असे असंवीधानिक सरकार जनतेवर लादले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कोणते न्यायालय शिक्षा ठोठावnaर???
तस खर पाहिल तर == शिवसेनी स्थापना पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ! याची वाट लावणारे निवडणूक आयोग आणि ईडी सीबीआय हेपण आहेतच ! नंबर दोनला विधान सभा अध्यक्ष ! आता पात्र अपात्र ! काय उपयोग ? खेळ करणारा अणाजी पंत !!!!
सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांची हकालपट्टी करावी.कारण त्यानेच सुप्रीम कोर्टाचा आदेश पायदळी तुडवला आहे.........नाही वाटत CJI रिटाइयर्मेंट घेयिपर्यन्त या केसचा निर्णय लागायला देतील हे😊......खरा निर्णय जनतेच्या कोर्टात लागेल😅
साहेब आपण एव्हडे जीव तोडून जनतेला सांगत असतात.जणतेल! जागृत तेवतात हे खूप मोलाचे काम आहे. शिंदे आणि अजित सारखे चुकीचे वक्ती ह्या महाराष्ट्रावर निर्लज्जपणे राज्य करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचे बोगस सबापती चुकीचे काम केले
काय ऊपयोग नाही, आणि गरज पण नाही सुनावणीची, हे सर्व सर्व हास्यास्पद आहे, आता काय करायच्यांत सुनावण्या,जब चिडीया चुग गयी खेत, वारे न्याय, आता जनसुनावणींच होईल,
ते निवडणूक लढवु शकणार, म्हणजे त्यांना काहीच शिक्षा होणार नसेल, तर कोर्टबाजीचा काय ऊपयोग सगळी फालतुगीरी, महाराष्ट्राचे नुकसान केले कायद्याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्राचा बळी दिला,
तरीपण गद्दारांना माफी नाही ----- महाराष्ट्रातील जनता शिंदे आणि अजित पवार यांना माफ करणार नाही आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जनता माफ करणार नाही
सुप्रीम कोर्टाने निःपक्ष पणाने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित असणार तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस चाही लागेल असा विश्वास सामान्य जनतेला वाटते 💯🙏💐
निकाल विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात लागेल. चिन्ह आणि पक्ष परत नाही मिळाले तरी चालेल पण ठाकरे आणि पवारांचे आमदार लोकांनी परत मिळवून द्यायला पाहिजे.
कालापव्यय झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष यांना जबाबदार धरून मा.सर्वोच्च न्यायालयाने त्याची आवश्य दखल घ्यावी.तसेच निवडणूक आयोगाच्या नियमबाह्य निकालाची योग्य दखल घ्यावी.
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार अस मला वाटतय नाहीतर ते गोठवू शकत पण शिवसेना हे नाव उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार म्हणजे भेटणारच कारण नाव देन हे चुना आयोगाच काम नाही चुना आयोगाच काम फक्त चिन्ह देन हे आहे