#eknathshinde #nuksanbharpai #ativrushti_nuksan_bharpai
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांसोबतच इतर खरीप पिकांचं नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने पंचनामे केले. आणि अखेर राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे.
The state government has approved a relief fund of Rs. Heavy rains occurred in various districts of the state between June and August 2024. Due to this, other kharif crops were damaged along with the major crops like cotton, soybeans.Farmers in the affected district demanded help. Accordingly, the state government made Panchnama. And finally, the state government has released a government decision on Monday (23rd) to give relief to farmers in 12 districts.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
13 окт 2024