खरंच काय विलक्षण क्षण आपल्या पिढीला पाहायला मिळत आहेत भाग्यवान आहोत आपण सगळे... रामलल्ला, आणि आता साक्षात परब्रह्म पांडुरंग विठ्ठल. खुपचं भारी आणि आनंदाने नाचावेसे वाटत आहे... जय श्रीकृष्ण राधे, रामकृष्ण हरी
हो खरंय ... हा आपल्या सर्व विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे.🎉 जय हरी विठ्ठल.माऊली! माऊली! धन्य आम्ही वारकरी पंथ ... सर्वधर्म समभाव नांदती येथे संथ... लहान ना कोणी ना इथे थोर... भाग्यवंत आम्ही जन्मलो संताच्या भूमीत... आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत.
मुळ मुर्ती आणि आत्ताची मुर्ती या फंदात न पडता भाविकांनी आपला भावच महत्वाचा मानायला हवा.. देव हा एकच असतो.. परतुं तिथे त्यापेक्षा आपला पवित्र शुद्ध भाव महत्वाचा❤
विठ्ठलाची मूर्ती सापडली आनंदाची बातमी आहे.परंतु मुर्ती लपवण्याची वेळ आली ती पुन्हा येणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी नागरिक म्हणून जागरूक राहून विचार करायला हवा.पुन्हा असे आक्रमण करण्याचे कोणी हिम्मत करु नये याची खबरदारी, सजगता निर्माण झाली पाहिजे. जय हिंद
मला तर असं वाटतं अफजल्या जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेंव्हा त्यानी सर्व हिंदू मंदिर उध्वस्त करत होता. तेंव्हा महाराजांनी आदेश दिले होते की सर्व मुर्त्या लपून ठेवण्यात याव्यात. कदाचित ह्याच मूळ मुर्त्या असाव्यात 🙏🏻🚩
ज्या न्यी घ्या मूर्त्या सुरक्षीत ठेवल्या व ज्यांना घ्या मंदीराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले त्या विठठल भक्ताना खूप खूप धन्यवाद प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच सत्य हे सर्व महाविष्णूंचे जे सर्व वारकरी आहेत त्यांच्या घ्या भक्तीच प्रतिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विठ्ठल मंदिराचा जन्मोतदार केला होता आणि त्याच दिवशी त्यांच्या जयंती दिवशी मूर्ती सापडणे म्हणजेच योगायोग जय मल्हार जय अहिल्या 🙏🙏🌹🌹💐💐
आत कुठे मूर्ती सापडल्या आहे संत साहित्य, इतिहास, आणि पुरात्त्व विभाग यांना नीट अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देवा त्यातून सत्य बाहेर येईल, लोकांनी अंदाज बधण्यात घाई करू नये
ही काय बातमी झाली,,, श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्ती च असणार.... कशाला डोकं चालवतात त्यापेक्षा त्या विठुराया च्या चरणी लिन व्हा आणि सु्बुद्धी मागा 🙏🙏तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 🙏🙏
ज्याच्या हाती शंख चक्र तोची माझा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी... काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्या भक्तांनी पुजाऱ्याने या मूर्तींना तळघरात ठेऊन स्वतःचा जीव शत्रूला अर्पण केला अशा परमात्म्याला शतशः प्रणाम ❤🙏
आपल्या काळात जी मूर्ती पूजनीय आहे तीच मूर्ती खरी..... कारण आपल्या भावना त्या मूर्ती सोबत आहेत..... So.. देव रूप एकच असते..... मुर्त्या काळानुसार बदलत राहतील..... पांढरीनाथ महाराज की जय... 🙏
ज्यावेळेस अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला .त्या वेळेस महाराजांच्या आज्ञा ने सर्व हिंदू मंदिरातील मुर्त्या दडवून ठेवायला सांगितल्या असाव्यात. याच्या वरूनच महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते. जय शिवराय जय हरी
Ho hya murti che sakhol sanshodhan zale pahije Karan vaidik shatra madhe murti puja nahi aany murti shilp kala hi boudhanchi aahe aashya jya murtya aahet ki jyanchya 4 kinvha aanek hat aaslelya murtya hya avlokeshwar budhancya aahet kar 28 budha houn gele aahet
अफजलखान 1659 फेब्रुवारी मध्ये स्वराज्यावर चालून आला येताना तुळजापूर पंढरपुर या देवस्थानांना उपद्रव देत आला असा ऐतिहासीक उल्लेख आहे लोकमत प्रतिनिधि यांनी 1674 उल्लेख करताना विचारपुर्वक करायला हवा होता
माझे मते ही विठ्ठलमूर्ती संत भानुदास महाराज यांनी विजापूर येथुन आणली तसा कथा भाग आहे ,नंतर अफझलखान ज्यावेळेस पंढरपूर येथे आला त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत तळघरात लपवून ठेवली असावी असा तर्क आहे. पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक अधिक माहिती देवू शकतील
हे चींदू कांग्रेस राष्ट्रवादी ला मतदान करतात निम्मे. निम्मे घरात बसतात. हे हिंदू आधीपासून असेच ठुस्के होते. म्हणून मुर्त्या लपवून बसले होते. यांच्यात एकी वगैरे नसते. सगळे दीड शहाने आहेत 😂
आताची मुळ मुर्तीच हिच आपल्यासाठी पुजनीय असेल.उगाच नको ते प्रश्न तयार करून पांडुरंगा प्रती असलेल्या भक्तीचे विभाजन दोन मुर्त्या मध्ये करू नका.पांडुरंग एकच आहे आणि तो युगान युगे विठेवर उभा तिथेच अढळ आहे. पांडुरंग हरी...🙏🙏
संतांच्या अभ्यासातून या मूर्तींचा खरा इतिहास कळल संतांनी केलेले कवित्व अभंग आणि केलेले ग्रंथ याच्यातून या मूर्तीचे वर्णन करून त्यांनी जी अभंग लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्याचा तपास लागल्याशिवाय राहणार नाही
आतापर्यंत बदललेल्या मुर्ती इतरत्र फेकून न देता ते सुव्यवस्थित असाव्यात विठ्ठंबना होऊ नये म्हणून ठेवलेल्या असाव्यात .पुढे बद्दल होत गेला तसा त्यांच्यात बदल केलेला आताची व तेव्हाची मुर्ती वेगळी आहे
होय हिचं मुर्ती माझ्या पांडुरंगाचीच आहे शंख चक्र गदा पद्म आयुधं अशी चतुर भूज मुर्ती दुसरी तिसरी हिचं मुळ मुर्ती परकिय आक्रमकना पासुन लपवलेली हिचं जशी आहे तशी आहे असे आम्हा सर्व वारकऱ्यांना वाटत रामकृष्ण हरी पांडुरंगाने आज आपल्या भक्ताला दर्शन देऊन आपले खरे रूप दाखवावे हिचं पांडुरंगाकडे मागणें आज भारतीय संस्कृती लयाला गेली म्हणून देवाला अवतार घेऊन यावे लागले आहे ्देथाचा अवतार झाला आहे.
Yes. This is the original Idol. H.H. Shri Mataji Nirmaladevi during her visit to Pandharpur received Vibrations from below the idol of the present Idol. As such the idols found now during excavation are obviously Original Idol.
सत्य आहे हिच मुळ मूर्ती असावी, विठ्ठल म्हणजे श्री विष्णु अवतार, सुरक्षितते साठी सुरक्षीत ठेवलेली हिच प्रभू ची मूर्ती असावी, कदाचित हीच प्रभू ची ईच्छा तथा साक्षात्कार आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏
रानडे साहेब, पेशवेकालीन मूर्ती असावी, असं आपण म्हणता पण प्रश्न असा आहे की,अशा प्रकारच्या मूर्ती अजून असल्याचा काही पुरावा आहे का आपल्याकडे? अशा इतर मुर्त्यांचे ठिकाणं जनतेसमोर आणल्यास बरं होईल.
Ashya bodhisatv maurtya ajintha madhe hi aahe tyachashi judate mhnun ka nahi sangat? Karan budhha murty mhanav lagel na..mhnun job banter karun dev ch sanganar
Ag amche dole ughdech ahet mhnunch amhi bhagvan budhh Ani vithhal kinva kontahi dev aso yanchyat bhedbhav nahi kart ...Ani tu pn dole ughad Ani bhedbhav krn band kr
पंढरपुरातील मंदीर आणि मूर्ती ही बुद्धाची आहे सांगणार्या जय Xम वाल्या ना दाखवा की तळघरातून सापडलेली मूर्ती ही भगवान विष्णु यांची आहे नाहीतर ईथे पण नको ते डोके चालवतील आणि हक्क गाजवतील. सनातन हिंदू धर्म हा एकच धर्म जुना आणि खरा धर्म आहे.. जय हरी विठ्ठल.. राम कृष्ण हरी
बेक्कल माणसा प्रबोधनकार ठाकरे काय म्हणाले ? जनाबाई, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांच्या अभंग मध्ये विठ्ठल चा उल्लेख बुध्द असा केला आहे... कर जरा अभ्यास
तर्क करणाऱ्यांनो अरे विठ्ठल मूर्ती नाही विठ्ठल स्वतः उभारला आहे तिथं आणि ह्या सापडलेल्या मूर्ती आहेत बनवलेल्या एवढं कळत नसेल तर काय बोलणार ,म्हणतात तो विठ्ठल 28 युगे उभारणार तर त्याला तिथून कोणी सामान्य माणूस कसा हलवू शकतो विचार करण्याची गोष्ट आहे😂
अवलोकेतेश्र्वर बुध मूर्ती आहे. अश्या अनेक मुर्त्या बुध साहित्यात आहेत. बुध इतिहासात 28 बुध होऊन गेले. म्हणून पांडुरंगाला युगे अठ्ठावीस विटेवरी उभा अस म्हणतात.
युगे आठ्ठावीस उभा विटेवरी या वाक्यानुसार अनेक मुर्त्या बनवल्या गेल्या एकच मूर्ती विटेवर उभी नाही. वेगवेगळ्या कालखंडात वेगळ्या मूर्ती बनवल्या आहे त्याही मानव निर्मित.
पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय कोणी व्यक्तीने,मिडीयाने मौन पाळावे असे वाटते.या प्रकरणात बिबवा घालणारांची,गैरसमज पसरवणारी ज्ञानी आता मोठ्या संखेने उदय पावतील.