एकदम अभ्यासपुर्ण विश्लेषण करता तुम्ही .... परळी , पाथर्डी वगळता ( उतावळे ) समर्थक सोडले तर इतर ठिकाणी काहीही नाही ताई फ़क्त स्वयं घोषित राष्ट्रीय नेत्या आहेत ..... कुणाला मिर्ची लागली तर क्षमस्व असावे
पंकजा मुंडे यांनी भाजपा ला सोडचिठ्ठी देउन दुसऱ्या पक्षात जावे आणि विनोद तावडे यांना सुद्धा दुसरा पक्ष शोधावा आशोक चव्हाण यांनी काँग्रेस मध्ये जावे नाही तर जेल मध्ये जावे पण भाजपात राहू नये
Bjp फहालतु पक्ष आहे पण मुंडे च्या पोरीला लय पुळका आहे मुंडेचा पक्ष आहे पण किंमत नाही त्या पोरीला ठाकरे घरान किती इज्जत करतंय मुंडे साहेबांचं उद्धसाहेबांना सात द्यावी bjp पेक्ष्या 100टक्के मान वर होईल मुंडे साहेब जरी असते तरी त्यांनी पक्ष सोडला असता
विधानपरिषदेचे आमदार म्हणजे बुजगावणे आसतात, त्याना पक्ष सांगेल तसेच बोलावे लागते त्याना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, कारण ते फुकटात भेटलेल पद आहे
तु काय तुझ्या नावापुढे दुसर्याच नाव लावतो का कोणत्या का कारणाने ताईसाहेब साहेबांच नाव घेतात कारण साहेबांच कर्तृत्व तेवढ आहे तुझ्या बापाण शेतविकुन खाल्ल असेल त्यामुळेच तुझ्या बापाची तुला आठवण येत नसेल
Bjp मोठा पक्ष आहे त्याची strategy आहे,ते जाणतात कुणाला निवडून द्यावे, कुणाला कधीं पुढें न्यावे, कुणाला बसवावे ते त्यांची पार्टी ठरविते आपण बोलून काहीच उपयोग नाही आता राजकारण हे बेरीज वाजाबकीचे आहे एलेक्टिव मेरिट पाहीले जाते कारण bjp la absulate mejority ने निवडून राजकारण करायचे आहे त्या मुळे मागे काय झाले कुणी काय केले त्या पेक्षा आता काय करणे गरजेचे आहे jya मुळे पुढें पक्ष कसा मजबुत होऊन जास्तीच जास्त आमदार खासदार निवडून येथील ते बघायचं आहे ते ध्येय आहे काहीही करू पण जिंकू
माननीय विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे तुमची भाजीपाला किती गरज आहे हे तुमच्या पुण्यातल्या अधिवेशनामध्ये अमित शहा च्या उपस्थितीमध्ये दिसून आले आहे तेव्हा तुम्ही विचार करा तुमचं स्थान पक्के करायचे असेल तर तर तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा नाहीतर उद्धव साहेबांच्या पक्षाचा मध्ये जावा ही विनंती
बीजेपी मधे राजकारणात कोणाला कोठे ठेवायचे आणि केंव्हा कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हे फक्त इंटरनल बाब असते पंकजा ताई या भवीष्यात बीजेपी मधे दुसर्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाईल असे वाटते
मुंडे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचे विस्तार केला आहे आजही भारतीय जनता पक्षाला काय किंमत आहे महाराष्ट्रात आज पण उद्या पण कधी पण लोक नेते मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख हिचं खरी ओळख आहे तुम्ही किती उड्या मारीत रहा पण आज पक्षाला पंकजा ताई यांची खुप गरज आहे
माझ्या मते तरी मा श्री स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेब यांना जो मान होता, तो आता राहिलेला नाही, पंकजाताई ह्याना फक्त साहेबांच्या नावाने पद दिले जाते, असो कोणी काही बोलू द्या, हे जनतेला पण माहिती आहे, धन्यवाद,
तुमच्या चॅनल ला पंकजाताई ची किंमत काय आहे हे माहित आहे लोकांनाही माहित आहे पक्षालाही माहित आहे. त्यांच्या मनाला माहित आहे महाराष्ट्र भाजपसाठी मुंडे साहेबांचे योगदान काय आहे.
आता जरा बर चाललयं अस वाटत परंतु चांगल्या व वाईट गोष्टीला काळ उत्तर आहे . तुमचे काही मुद्दे बरोबर असतीलही परंतु प्रत्येक वेळी मुल्य तपासणे योग्य वाटतं नाही .