आज ग्राउंड चालू झाला आहे पण जवळपास सगळीकडेच पाऊस चालू आहे, मग ते सांगत आहे 2 तास थांबा 3 तास थांबा आणि शेवटी म्हणणार जा घरी तुम्हाला नंतर दुसरी तारीख देण्यात येईल जे ठीक आहे पण पुन्हा पुन्हा अस येणं जाणं करायला जे खर्च लागणार आहे ते कुटून आणणार आहेत गोरगरीब पोर... म्हणून पोलीस भरती पावसाळा संपल्यानंतर भरती झाली पाहिजे
कसे? नको तिथे राजकारणच कसं करता, पुढे का ढकलणार? परत आचारसंहिता लागली की बोंबलनार सरकारच्याच नावे. काही तरी लॉजिक पाहिजे... असे प्रश्न उपस्थित करून गरजू लोकांचे खच्छीकरण करू नका.
बघा राव पोरांचे हाल... ही फक्त पोलीस भरती नाही तर गोरगरीब विध्यार्थ्यांची रोजी रोटी आहे त्यांचे भविष्य आहे... हे सरकार विध्यार्थ्यांच्या भावनेशी नक्कीच खेळताना दिसत आहे...
आज बऱ्याच ठिकाणी रात्री पासून पाऊस सुरू आहे... मुलांना तसच बसून ठेवलंय...मग किती असच चालणार... जास्त पाऊस झाला तर पुढची तारीख.... असेच खेटे घालत राहायचे का... खर्च एवढं कुठून आणावा
अति महत्वाची सूचना 🗣️🗣️ ज्याना ज्याना निषेध करायचा असेल त्या सर्वांनी ट्वीटर (x) वर जाउन आपली प्रतिकिया द्या. ट्वीटर वर केलेली प्रतिक्रिय direct सरकार पर्यंत पोहोचते. कृपया सर्वांनी ट्वीटर वर या. 🙏🙏🙏🙏
वर्तमान सरकारला 🎉 या पुढे भावपूर्ण श्रद्धांजली ,💐💐💐💐 मुलाच्या आयुष्याला हे लोक राजकारण समजतात शेतकऱ्या च्या पोराची आवस्था कोण घेईल समजून कुठून अनेल तो पैसे हरामाचां पैसा नाही जे मुलांचां आंत बघत आहे राजकारणी लोक 🎉
आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे... पावसात पूर्ण बॉडी भिजलेली त्यात 1600 साठी बॉडी गरम होणार तरी कशी पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏
आज माझ सातारला ग्राउंड होत गोळा टाकताना अचानक पाऊस आला सगळी मुले टेंट मध्ये जाऊन उभी राहिली पण टेंट छोटा असल्याने पोलिसांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं पाऊस संपेपर्यंत आम्ही पावसात उभे होतो , पाऊस संपल्यानंतर गोळ्याचा सर्कल ओला झालेला अन गोळा पण आम्ही देखील ओले असल्याने त्याचं परिस्थीत गोळा टाकला अन् गोळा २ मार्कने कमी आला
सर पावसात तुम्ही चालून बघा आम्हाला तर पळायचं आहे , मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आम्हाला पावसात 1600 मीटर मारून दाखवाव बास , अहो रात्रभर पावसात बसायचं आणि सकाळी ग्राउंड द्यायचं किती मुश्किल आहे थोड तरी गांभीर्याने घ्या विद्यार्थ्यांना
धन्यवाद सर तुम्ही पोलीस भरती करणाऱ्या मुलांची दखल घेतली. पोलीस भरती करणारा एक खूप मोठा वर्ग आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही. वर्ष भर तयारी करून एका दिवसासाठी मेहनतीवर पाणी पडायला नको.
जे विद्यार्थी आंदोलन करत आहे त्यांना एक संधी मिळाली पाहिजे भरती ही पावसाळ्यात न होताहिवाळ्यात झाली पाहिजे येता-जाता विद्यार्थ्यांचे हाल नाही झाले पावसाळ्यात प्रवास करणे झोपण्याची सोय नाही सर्व उमेदवार गरीब शेतकरी मजूरदार घरचे आहे
आज काही ठिकाणी पाऊस झाला आहे त्यामुळे त्या मुलांना पुढची तारीख देऊन घरी पाठवले . आता त्या पोरांचा जाण्या येण्याचा खर्च कोण करणार. सगळेच मूल गरीब कुटुंबातून येतात म्हणून तर शासकीय नोकरी साठी पळतात. सरकारला विनंती आहे पोलीस भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पाऊस संपल्यावर घेण्यात यावी. वय वाढ आणि sebc मुद्दा मार्गी लाऊन मुलांचा विचार करवा.
अहो पन आता निवडणुका येत आहे त्यामुळे हा अट्टहास आहे आणि त्यात पाऊस जर झाला तर आजून गोंधळ उडून जाईल त्यामुळे पावसाळा गेला कि नक्की घ्या आणि मुलांना देखील वेळ मिळेल 🤝
भावा आज एका जिल्यात पाऊस पडला विद्यार्थ्यांचे ग्राउंड आज लय कमी आलं आहे... काही दिवसांनी ऊन पडेल मंग दुसऱ्या विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क ज्यास्त पडतील.... मंग आज ग्राउंड मारणाऱ्या विद्यार्थ्यांवर तर अन्याय झाला कि राव... त्यांना लेखीला पण चान्स नाही मिळणार 🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
मायबाप सरकार आणि गृहमंत्री साहेब तुम्ही आमचा पोरांचा भर पावसात भरती घेऊन चांगलाच विचार केलाय पण लक्ष्यात असुद्या #विधानसभा 2024 ला आम्ही पण तुमचा नक्कीच विचार करू👆 मा.गृहमंत्री साहेब ---निवडणूक मुले भरती पावसात घेणं कितपत योग्य आहे ---माझा कोनत्या पक्ष्याला विरोध नाही पण please गोरगरीब मुलांच्या आयुष्य शी खेळणं बंद करा...🙏#policebharti2024 ------
🚫आज पावसामुळे नवीन तारीख देतात का पाहावं लागेल.. आणि नवीन तारखेला पुन्हा पाऊस आला तर पुन्हा असेच घरी जाणं-येणं सुरु ठेवायचं का? पावसाळा आहे कधीही पाऊस येऊ शकतो... भरती करणारे सामान्य घरातील मुलं आहेत एवढा खर्च कुठून करणार.. सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?🤯
पोलीस भरतीतील उमेदवारांची अडचणी:- 1) पावसामुळे भिजलेला ग्राउंड 2) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास होणारी अडचण 3) राहण्याची सोय 4) मैदानी चाचणी च्या अगोदरची तयारी अपुरी 5) वर्षभराची मेहनत एका दिवशी पावसामुळे कशी दिसणार
फडणवीस साहेब तुम्हाला बघून आम्ही लोकसभेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदान दिले मात्र आता विधानसभेला सातवी विधानसभेत मतदान देणार नाही कारण की तुम्ही पोलीस भरती पावसाळ्यात सुरू केलेली आहे आणि तुम्हाला याचा खरोखर फटका बसणार आहे हे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती करणाऱ्या युवकांकडून कळकळीचा श्राप लागणार आहे
ठाण्यात तर एकदिवस पाऊस पडत नाही तर ग्राउंड होतय आणि पाऊस असेल तर त्याला नाविन तारीख देत्तात मला सांगा ज्यांच ग्राउंड आऊट ऑफ आहे त्याला आतापाऊस असल्याने ग्राउंड कमी मार्क मिळतत आणि आणि त्यानंतर ज्यांच ग्राउंड कमी असेल आणि त्याला जर नवीन तारीख निश्चित केले तर तेवढा वेळ मिळतो आणि तो जास्त मार्क मिळवून. मग त्यांची मेरिट एकच लागणार ना.... मग काय फायदा...... एकतर भरती थांबवा नाहीतर पाऊस असून पण सगळ्याची घ्या....... पण प्लीज एकतरी निर्णय घ्या मुल पावसात पाय आपटत पळत आहेतः पायाला फोड, किंवा रक्त आलेत.
गरीब, कष्टकरी पोलिस भरती करणाऱ्या मुलांसाठी आज कोणीही ठाम भूमिका आणि निर्णय घेत नाही. लोकशाही म्हणतात तर आज विद्यार्थ्यांचा विरोध असून पण , सरकार ही गोष्ट गांभिर्याने घेत नाही
पावसाळ्याची सुरवात आहे शेतकरी आपल्या शेतात पेरणी सारखी महत्वाचे काम करू पाहणार अगोदर मागील वर्ष दुष्काळत गेलाय. आत्ता त्याला पोलीस भरती साठी हे काम सोडून यावं लागणार पर्याय नसणार समोर. हिवाळा योग्य आहे भरती साठी डिसेंबर मध्ये घ्या
जर एखादा उमेदवार एका ठिकाणी मैदानी चाचणी देत असताना दुखापत झाली तर, अशा परिस्थितीत तो उमेदवार दुसरीकडे मैदानी चाचणी कशी देणार, याची जबाबदारी कोण घेणार?