#BolBhidu #PawanKalyan #ChandrababuNaidu
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर लोक पवन कल्याणवर हसले, त्याचं राजकारण संपलं, त्याचं फिल्मी करिअर संपलं, पवन कल्याणच संपला, एक नाही अनेक चर्चा झाल्या. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींनी १७५ पैकी १५४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती, जिथं राजकारण कोळून पिलेले चंद्राबाबू नायडू संपले असं बोललं जात होतं, तिथं २०१४ पासून राजकारणात चाचपडत असणारा पवन कल्याण टिकणं लोकांना अशक्य वाटत होतं.पण पवन कल्याण चुकला, हारला, खचला, पुन्हा उभारला, लढला आणि जिंकलाही.
त्याचा विजय १०० टक्के स्ट्राईक रेटनं आलाय, त्याचा विजय देशाचं राजकारण बदलवणारा ठरलाय. एक रात्र, एक निर्णय आणि एक पवन कल्याण.. राजकारण कसं बदललं ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
6 июн 2024