राजरत्न आंबेडकर हे आरपीआय ची स्थापना करून राजकारणात उतरत आहे. सध्या समाज दिशाहीन आहे.. समाजाला निष्ठावान नेतृत्वाची गरज आहे आणि ती राजरत्न आंबेडकर यांच्या रूपाने मिळत असेल तर समाज नक्कीच स्वागत करेल
भाउ व्हिबिए नि आता पर्यत खूप मेहनत केली आहे वेळेत ईलेक्शन च्या तोंडावर राज रत्न कस काय जाहिर करत आहे ? हा आरपिआय मध्ये उतरण्याचा राज रत्न नि बालिशपना करू नये बौद्ध विस्कळित होतिल असे कोणतेही काम राज रत्न नि करू नये। आम्ही व्हिबिए
खरच राजरत्न राजकारणात या. फक्त बाळासाहेबांसारख सतत विचार बदलु नका. जरांगे पाटलांना सोबत घ्या भविष्य उज्वल आहे. बाळासाहेब हे भाजपाची बी टिम सारखं वागतात . तुम्ही विचारावर ठाम रहा. लोक व समाज तुमच्या मागे येतील. ऑकरी री. पा. ई. हीआदरणीय बाळासाहेबांचीच आहे. त्यांचे विचार आत्मसात करून वाटचाल करा.
जरांगे सतत बदलत असतो। वेळ येईल तनिक पलटी मारतो । प्रकाश आंबेडकर पहीले पण बरोबर होते आणि आत्ता पण बरोबरच आहेत। त्यामूळे हरू किंवा जिंकू त्याच काही घेण देण नाही आम्ही प्रकाश आंबेडकर यांचे सोबत प्रामाणिक आहोत।
राजरत्न आंबेडकर हेच बाबासाहेब यांच्या विचाराचा वारसा चालवतात सर्वांना सोबत घेऊन चालतात.सत्य आणी स्पष्ट मुद्दे मांडतात .नुसत गोल गोल व कन्फयुज करत् नाहीत किंवा समाजाच् योग्य नेतृत्व तेच करू शकतात.
सबको देखा बार बार.....राजरत्न साहब को देखो एक बार.... .....आम्ही देखील परम पूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ....असून...जो बाबासाहेबांची चळवळ निस्वार्थपणे पुढे घेउन चालेल....त्यांचे नेतृत्व....डोळसपणे स्विकारु.... अंधभक्त....बनणार नाही...
इस बार मुझे प्रकाश आंबेडकर का राजनीती अच्छा नहीं लगा . वे खुद भीं हार रहे हैं और दलित समाज भीं दोखा खा रहा है . राजरत्न आंबेडकर कुछ समाज के लिए जरूर करेंगे . राजरतन आंबेडकर जिंदाबाद . From Karnataka state 🔵Jai Bheem 🔵.
सत्ताधारी फोडा आणि राज्य करा या कुटनितीचा वापर करत आहे, त्यांच्या उद्देश आंबेडकर चळवळ उभी न राहता गुलामगिरी करणाऱ्या भक्तांना प्रोत्साहन देणे आहे सावध रहा, स्वाभिमानी नेतृत्व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आहेत.
रिपब्लिकन पक्ष मोठा करणे हे समस्त बौद्ध बांधवांना साठी काळाचि गरज आहे माननीय राजरत्न आंबेडकर च हे काम करुशकतात त्या ना आपल्या बौद्ध धर्माबद्दल व बौद्ध जनतेबाबत आपुलकी आहे आपल्या समाजचि प्रगती अजून अधिक प्रगती होणे आवश्यक आहे असे त्यांना मनोमन वाटते ते 0 सयोग्य विचार वत व हुषार आहे त ज्ञानभांडार पुष्कळ आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न फक्त तेच पूर्ण करतील माननीय प्रकाश आंबेडकर याच्या बद्दल सर्वाना आदर आहे परंतु ते बौद्ध बांधवांनसमवेत सलोख्याने वागत नाहीत यामुळे समाजात 😢नाराजी आहे
हा आंबेडकर घराण्यातील काका पुतण्यांचा वाद नसून ही राजरत्न आंबेडकर यांची राजकीय भूमिका आहे बाबासाहेबांच्या घराण्यातील वारसदार बाबासाहेबांचे राजकीय संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये वावगे काय आहे
माननीय प्रकाश जी आंबेडकर साहेबांनी राजरत्न आंबेडकर यांची भेट घेऊन पक्षात सामील करून घ्यावे नाहीतर भविष्यात मत विभाजन होईल त्याचा फायदा विरोधक येथील ते आपले किंवा इतर पक्षाचे आता सावध व्हावे विनंती
राजरत्न जर प्रकाश आंबेडकर बरोबर असते तर स्वागत होते पण तेही बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरून आंबेडकर यांना हरवायचे ठरवले तर ते कधीच जिंकून येणार नाही.
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका प्रामाणिक वाटत नाही. भाजपची "बी' टीम आहे. राजरत्न आंबेडकर यांची आताची भूमिका मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे. आणि ही भूमिका गरजवंत मराठा समाजाची एक गठ्ठा ताकत राजरत्न यांच्या पाठीशी असेल आणि हीच भूमिका न्याय्य वाटते.
अपुर्ण माहीतीने वार्तांकण कसे करता हे नवल वाटतेय....!"बाबासाहेबांनी रिपब्लीकन पार्टी आॅफ ईंडिया"या पक्षाचे मेमोरंडम लिहीलेला होता.तोच RPIहोय.भारिप हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्मीलेला पक्ष होय.
आपण प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय पक्ष आहे गट नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे राहिला प्रश्न राजरत्न यांचा ते आपला पक्ष स्थापन करु शकता त आणि कोण कुठे काम करावे हे त्याचा त्याचाप्रश्न आहे आपण चुकीच सांगता याला घराण्यातील वाद म्हणता येत नाही
मी आपल्या विचाराशी बिलकुल सहमत आहे.बाळासाहेबांचा,भिमरावसाहेबांचा नि आनंदराज साहेबांचा असे तिन भावांचे तिन पक्ष असतील तर चौथ्याही आंबेडकरी नेतृत्वाने पक्ष काढल्यास कुणाला वाईट का वाटावे?नाही तरी कालच्या लोकसभेला तिन पक्षावरती तिन्ही बांधवांनी सन्मानाने निवडणुक खेळीमेळीत लढवलीच ना..!मग आत्ता चौघांनीही सन्मानाने आंबेडकरी परिवारातीलच चारी सदस्य आहेत ते लढणार आहेत.कारण प्रत्येकाचे व्हिजन वेगवेगळे आहेत.त्यांच्या विचारांना फुलुद्यावे.आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऊगी तुतुमीमी करुनये.कारण ते चौघेही येकाच परिवारातील आहेत.त्यांच्यात मतभेद नाहीत.ते अद्याप दिसलेले नाहीत.तरी कार्यकर्त्यांनीही विनयाची भाषा वापरत आंबेडकरी कार्यकर्ता सुसंस्कारी असतो हा विचार मांडावा.नि सत्तेसाठी वाट्टेल ते नव्हे तर,राजसत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणारा नेता आमचा असेल.जो समाजाचे हित रक्षण करील तोच आमचा नेता आहे.आणि कुणीही नेतृत्वाला दोष देवु नये ही अपेक्षा.कारण येक तर सत्ता नाही...!अन त्यात आपल्याच नेतृत्वावरती टिका हे बिलकुल योग्य नाही.जयभीम.मंगल रात्री.
कोण राजरत्न....😂 आम्ही फक्त बाबासाहेब यांचे नातू बाळासाहेब, आनंदराज साहेब भीमराव आंबेडकर साहेब यांना च ओळखतो 🔥🔥.... हा राजरत्न खरच बाबासाहेब यांच्या घरा मधला आहे का काही पुरावा असेल तर द्या
आणि ज्या संभाजी भोसले बद्दल बोलतो त्या संभाजींना महाराष्ट्रात एक साधा मतदारसंघ बांधता आला नाही एका खासदारकीसाठी या त्या पक्षाच्या दारोदार फिरत असतात हा आजवरचा इतिहास आहे आणि पुढेही कायम राहणार आहे तेव्हा संभाजी यांच्या मागे कोण आहे हे जास्त सांगण्याची गरज नाही
संभाजीना राजकीय स्वार्थ नाही ते दारोदार फिरले असले तरी समजासाठी फिरले.सुपारी घ्यायला नाही फिरले.किंवा कोणाची टिका करण्यात वेळ पण घालत नाहीत उलट सामाजिक् प्रश्न जास्त मांडतात.
आद..राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या बद्धल. आद.. ऍड..बाळासाहेब आंबेडकर यांनी कीवा आंबेडकर घराण्यातील कोणीही आजपर्यंत राजरत्न आंबेडकर हे आंबेडकर नाही असे कुठेही उल्लेख केला नाही...आणि कोण..सकपाळ म्हणणारे...याचाच अर्थ असा की आम्हीच आमचा नेता राजकारणामध्ये यशस्वी होऊ देत नाही...इतर समाजाच्या बांधवांनी जर अशी टिप्पणी केली असती तर काही खंत वाटणार नाही.परंतु आपलेच जर एका आंबेडकर घराण्याचा विरोध करत असतील तर आद. ऍड..बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय अपयशा ला कारणीभूत आपलाच समाज आहे असे म्हणावयास हरकत नाही....ज्यना अजून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरण्याचाच अभ्यास नाही अशा साहेबांच्या बुद्धीची कीव येते.....आमच्या करिता आंबेडकर घराणे हे आदरणीय होते आहे आणि राहणार.........पण आपलेच गद्दार...आम्ही ऍड बाळासाहेब यांचे स्वतःला सांगतो आणि रात्रीला धाब्यावर B.J. P... शिवसेना.राष्ट्रवादी काँगेस..यांच्या सोबत बसतो हे चित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले..साहेब....
फक्त आंबेडकर घराणेच आंबेडकरी नेतृत्व करू शकतात. राजरत्न सकपाळ हे आंबेडकर कसे कारण डॉ. बाबासाहेबाना त्यांच्या गुरूंनी त्यांचे आडनाव बाबासाहेबांच्या आडनाव लावले आल्याने राजरत्न सकपाळ हे आंबेडकर नावाचे गैर वापर करून समाजाला आपल्या वडिलांप्रमाणे फसवणूक करून वापरू पाहत आहेत. त्यांना समजविषयी येवडा पुळका असेल तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील सदस्य यांचा खांदयाला खांदा लावून काम करावे
राजरत्न हे जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील असते तर त्यांनी मिराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभेचे काम केले असते ते सौताहा अधेक्ष नसते आणि रिपब्लिकन पक्षाचे काम बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले असते वामन मेश्राम आणि राजरत्न हे कोणाचं काम करतात राजरत्न हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत हे लक्षात येते की नाही म्हणून ते आंतरराष्ट्रीय अधेक्षच पाहिजे महाराष्ट्र राज्य मध्ये किंवा भारताच्या संसदेत ते बोलत नाही