जनता सर्व सुखी आहे तुम्ही काळजी करू आता इथून पुढे आम्ही मतदार आमची काळजी करू कोणत्याही सरकारची गरज नाही तुमचेही सरकार आणि त्यांचेही सरकार नको आता एकच सरकार जरांगे पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लबाड नको
तुम्हाला फक्त तुमच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत आणि तुमची मुलं तुमचे नातेवाईक केरला मोठं करायचं आणि लोक गरीब असली गरीबच राहिली पाहिजेत हे तुमचं सर्वात लक्ष
मराठा समाज शरद पवार याच्यामुळेच आरक्षणापासुन वंचित राहिला मराठा समाज. महाभकास आघाडीला आम्ही मराठेच लोळवनार .हजार जरांगे ऊभे केले तरी हारवणारच पाताळयंत्री वाकड्याचे ऊमेदवार पाडणारच. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय