एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायूती दोघेही एकमेकांवर फक्त टोमणे आणि पर्सनल बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हा एक माणूस राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलतोय, मला वाटतंय या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांना आजमावून बघितलं आहे एकदा राज ठाकरेंना संधी नक्की दिली पाहिजे ❤
राज साहेब खरंच लोकांना खरं बोलण्याची आणि खरा ऐकण्याची सवय राहिले नाही त्यामुळेच महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे तुम्ही पाहिजे राज साहेब हे सगळे शक्य होईल
मतदारांनो एकदा विचार करा असा माणूस पुन्हा होणे नाही.निवडणुका ह्या पाच वर्षांनी येतात असे किती पाच पाच वर्षे आपण फुकट घालाणार आहोत.एकदा राजसाहेबांना संधी द्या.ते या संधीच सोनं करतील....
@@tanajijadhav5673इतके दिवस काय कान दांडा करून ऐकत होता का हे विषय यांच्या तोडून केव्हाचा झाले आणि आज ही बोलले तुम्हा याद झाव्यांना फक्त आरक्षण आरक्षण करत रहायचंय हे साहेब बोलुन पण गेले तुझ्या बाकी लांडग्या ना विचार ते याद झावे का गप्पा बसलेत आणि ह्यांनी करावा त्या साठी ते सत्तेत आहेत तुम्हीच लाचार पैष्या मागे लाल पाजलता 1000/500 साठी त्यांच्या मागे शेपटी हलवता भिकारी साले
साहेब... आज अगदी मनासारखं बोललात... "ना युती... ना आघाडी...!" आपली सत्ता यावेळी येणारच...! काळया दगडावरची पांढरी रेघ...! आम्हाला लाचारी नको.... आम्हाला गद्दारी नको... आम्हाला आमचा स्वाभिमानी राजा हवा... छत्रपती शिवाजी राजासारखा... निस्वार्थी, निडर, लढवय्या, न झुकणारा, रयतेचा वाली...! साहेब... हा अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे...! जय महाराष्ट्र... जय मनसे...!
@@MohanKokate-s3dतुझा उद्धव किती वेळा मुल्ल्यांची चाटत आहे ते बग आधी चांगल्या चुंगल्या शिवसेनेची राख रांगोळी केली बापाचं नाव पर मातीत मिळवला हिंदुत्व विकून खाल्ल त्या याड झाव्याने😂
राज साहेब मी तुमचा खुप खुप चाहता आहे मला तुमचा खुप अभिमान आहे तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहणार जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
महाराष्ट्राचा मराठीचा आणि मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने विचार करणार एकमेव नेता.... सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे❤.. यंदा तरी संपूर्ण मराठी जनतेने मनसेला संधी द्यावी आणि राजसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत..जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂....
शरद पवार ने महाराष्ट्राची वाट लावली ग बाई मी 3rd year la आहे पण मला येवढं तर समजत आहे की महाराष्ट्रासाठी काय योग्य आहे 😢😢 तुम्ही माझ्या पेक्ष्या मोठ्या असून अजून वेड्या कश्या 😢😢@@supriyapawar3231
तुमचं बोलण तुमची तळमळ स्पष्ट करत आहे, तुमचं सत्ते मध्ये बसनं कठीण आहे साहेब, कारण लोकांना चांगले लोकं आवडन बंद झालं आहे. आपली जनता लूच्चे राजकारणी लोक deserve करते.
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू
फक्त एकदा सन्माननीय राज साहेबाना सत्ता देऊन बघा... छत्रपतींचे रयतेचे राज्य येईल... आपला महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल... निदान आपल्या मराठी युवापिढी च्यां भवितव्याचा तरी विचार करा. आपल्याच राज्यात आपण उपरे म्हणून जगतोय. परप्रांतीयांचे लोंढे येतायत... नोकऱ्या धंदे बळकवतायत... आपला माणूस आज त्यांच्या ताटा खालचं मांजर होऊन जगतोय... किती दिवस ही लाचारी करणार...? आपला नेता आज निवडून येईपर्यंत आपला असतो... मग तो सर्ड्यासारखा रंग बदलून पुन्हा फिरकत पण नाही. हे कधी थांबणार? याला पर्याय एकच... सन्माननीय राजसाहेब... माझा राजा... एकमेव अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला सच्चा नेता... ! रयतेचा वाली...!
उद्धव ठाकरेंनी अस एकतरी भाषणं केलय का आतापर्यंत. सारख रडागाण करतो.कधीही मुद्दे सुद बोलत नाही.फक्त दुसऱ्या ला टोमणे मारतो. याला बोलतात भाषण महाराष्ट्राचा खरा विचार करणारा माणूस....
खरे तर मनसे स्वबळावर सत्तेत येण्याची खात्री जनतेला वाटत नसावी,तेवढे सक्षम उमेदवार दिसत नाहीत.एरवी राज साहेबांचे विचार उत्तम आहेत पण सत्तेत येण्याची गोळाबेरीज करावी लागेल
सर्वकडे परप्रांतीय पसरलेत ,येणाऱ्या काळात महाराष्ट्र वाट आहे.हे परप्रांतीय कांड करतात.ते बोले ना नाशिक मध्ये वनखाते जमीन होती .आज ना उद्या इकडे झोपडपट्टी होईल.त्या पहिलेच तिकडे बोट्यानिकल गार्डन बनवला.
सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करा... रात्रंदिवस एक करा... झंझावात करा... प्रचार करा... लोकं नक्कीच चांगल्या आकड्याने निवडून देतील... फक्त ऐनवेळी कुणाला बिनशर्त पाठिंबा देऊ नका... जर केजरीवाल सत्ता आणू शकतात तर मनसे ची सत्ता सुद्धा येऊ शकते....