मी मी मी मी असा मी तसा माझी मुलं माझी पोरं मी कसा श्रेष्ठ माझ्यामुळेच सर्वकाहि याची उजळणी करणारा हा अडगळीत पडलेला स्वतःलाच नेता समजणारा माणुस झिरो आहे राजकारणात दादावर बोलुन कँमेरे वळले यांचेकडे पण त्यांच्याविरुध्द एक शब्द बोलण्याची हिम्मत नाहि आता स्तुती करतोय
मी आज रामदास भाई कदम मुलाखत पहिली मला ज्या पद्धतीने रामदास भाई बोलतात ते खरे वाटत ही होते, पण २०१४ हे मंत्री होते आणि २०१९ ह्याचा मुलगा आमदार मग रामदास भाई ना उध्दव ठाकरे जर इतका नीच माणूस होता किंवा तुम्हाला संपवत होता, तर तेव्हाच का आवाज उठवला नाही. आणि जर २०१९ ल परत रामदास भाई ना मंत्रिपद दिले असते तर उध्दव साहेब बाप माणूस झाला असता का ?😅
स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आता उद्धव साहेब चालवत आहेत या शिवसेने शिवाय पर्याय नाही सर्वानी एकत्र येहून जोमात पक्ष चालवा
पत्रकार काय विचारतो ते सुध्दा याला कळत नाही जोकर सारखं उत्तरे देतोय स्वतःची लाल करून घेण्याची धडपड धड बोलता येत नाही.पत्रकार (वयाने किती तरी लहान)त्याची मजा घेतायत ते सुध्दा कळत नाही.वेळ वाया गेलं आमचं
शिंदेचे ४० आमदार तरही १०मंत्रि.आणी अजित दादा नसते आले तर ९मंत्री एकुण १९मंत्री शिवसेनेचे.आमदार ४० आणी मंत्री १९. भाजपचे १०५ असुन १० मंत्री वारे रामदास भाई.सर तुम्ही हा प्रश्न रामदास भाईला विचारा.
आत्ता जे तुम्ही अनुभवी नेते म्हणुन बोलता व जे जे खोटी उदाहरणं देतात त्यालाचं नेरेटिव्ह सेट करणं म्हणतात 🤷♂️🤦♂️ ह्यातच सर्व आले. 🤔🤭आत्ता उपरती आली. सर्व मी नी माझं कुटुंब. 🤷♂️🤦♂️
रामदास भलताच पॉवरफुल माणूस दिसतोय , मोदी शाह यांच्यावर सुद्धा यांचा प्रभाव दिसतो. खरे तर यांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे. फडणवीस साहेब ही चूक सुधारा ... संधी मिळाली तर.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १८- पगड समाज सह स्वराज्याची स्थापना करण्यात आली आहे! - ⛳⚔️- गर्वसे कहो हम हिंदू है! - हिंदुह्रदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे! - ५८- वर्ष प्रवास पूर्ण झाले असून अनेक वर्षे हिंदू धर्म रक्षक म्हणून ओळख असलेल्या -⛳🏹- ' शिवसेना '- आणि राहा अपडेट। एकच लक्ष्य - ⛳⚔️- ' विधानसभा ' - ९०+ ⛳🏹- भाजप १५०- ! - राष्ट्रराष्ट्रवादी कांग्रेस + अपक्ष - दिल्लीतदिल्लीतील चौक परिसरात असलेल्या भारतीय नागरीक आप आपल्या परीने बोलत आहेत। तेच मुंबईत परप्रांतीय ॰। **
केंद्र परप्रांतीय पक्ष , मोठे दोन। - स्थानिक पक्ष संपविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट आहेत ! . असे स्पष्टीकरण दिसत आहेत। असे गावकरी गाव चावडी वर चर्चा नेहमीच चर्चेत आहेत। ओफ कॅमेरा। ** ✍️
कदम उठवळ बोलतो, खूप मोठ्या फोका मारतो. तुम्ही लोक पत्रकार आहात, एकानेही त्याला विचारलं नाही की उद्धव चे इतके अवगुण ठाऊक असताना त्याच्या पाया का पडायचा ? इतकी वर्षे का समजलं नाही ? कोडगा राजकारणी आहे, त्याला दीड तास भाषण करायला व्यासपीठ दिलं, पण परखड प्रश्न विचारले नाहीत. मोदीच परत यावेत असं का वाटतं? नवीन न्यायसंहिता, pmla चा दुरुपयोग, धार्मिक उन्माद अशा गोष्टी विचारायला हव्या होत्या. मी, माझा कार्टा हेच चाललं आणि साहिल,अभिजित सारखे अनुभवी पत्रकार फक्त हसतात ? कमाल आहे.
🚩 मुंबई तक वाल्यांच्यावर प्रेक्षकांचा आरोप आहे की रामदास तोतर्यासाठी टायगर बामची तुम्ही सोय केली नाही. यावर आम्ही जणता पावसाळी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.🚩