असा दानशूर उद्योगपती पुन्हा होणे असंभव आहे. त्यांनी कोविड काळात भारतीय जनतेला भरगोस आर्थिक मदत केली आहे. तसेच TCS IT कंपनीचे कामगार सुद्धा कमी केले नाहीत. श्री TATA यांना भावपूर्ण श्रद्धांजली
असं व्यक्तिमत्त्व होणे नाही आता कोण पुढं येतील माग जातील कोण वारस असल्याचा हक्क दाखवेल तोभाग निराळा परंतु असं व्यक्तिमत्त्व गमावलं आहे की त्याची तुलनाच कुठल्याही किमतीवर होणारी नाही आहे... भावपूर्ण श्रद्धांजली ...