तुम्ही महाविकास जायला नाही पाहिजे कारण तुम्ही लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास च्या विरोधात निवडणूक लढवली आणि आता त्याच्या सोबत चालले मी एक सामान्य शेतकरी आहे शेतकरी मुद्यावर तुम्हाला मतदान केलं आज मला खुप वाईट वाटू राहिले तुम्हाला मतदान केलं याचं