निवडून येणार असते तर इतका लॉबिंग करायची गरज भासली नसती !! पडणार आहे माहिती आहे म्हणूनच इतकी विनवनी करायची चालू आहे 😂😂😂😂 पहिली निवडणूक आहे पाठिंबा द्या 😂😂😂 नाहीतर पडेल बिचारा 😂😂
निवडून येणार असते तर इतका लॉबिंग करायची गरज भासली नसती !! पडणार आहे माहिती आहे म्हणूनच इतकी विनवनी करायची चालू आहे 😂😂😂😂 पहिली निवडणूक आहे पाठिंबा द्या 😂😂😂 नाहीतर पडेल बिचारा 😂😂
@@VikasMehta-x2f जेव्हा गरज लागेल तेव्हा राज ठाकरे च कमाला येनर, सदा सर्वणकर नाही! जेव्हा मुंबई मधे मराठी मानसवर कुठे संकट येत तेव्हा मनसे च जाते धावुन. मेहता तुला नाही कलनार तू तर गुजरात वाला वाटतोय! तुम्ही गुजराती तर तस पन डोला थेवून आहात
@@kishorpatil9590 मग राज साहेबाना सांगा उभ राहायला..त्यांचा तो मान आहे..त्यांचं तस काम आणी कर्तृत्व आहे..!! तुम्ही पण आता नाव त्यांचं घेतलं ,अमित ठाकरे यांचं नाही त्यावरूनच कळत सगळं..जर अमित ठाकरे यांचं काहीही कर्तृत्व असता तर वडिलांच्या नावावर का सगळं चालू आहे..?
@@kishorpatil9590 आणी एक..माहीम दादर प्रभादेवी मध्ये कोणाला काहीही गरज असते तेव्हा सरवणकर साहेबच धावुन येतात..अमित साहेब कधी भेटतात तरी का लोकांना एकदा त्यांच्या पक्षाच्या लोकांना पण विचारा..सांगतील ते..वर्षात 2-3 वेळा तरी साहेब दर्शन देतात का..राज साहेब तुम्हाला अगदी सहज भेटतील कारण ते नेते आहेत..त्यांना समाजाची जान आहे..अमित साहेब नेत्याचे फक्त चिरंजीव आहेत..
ह्या सदा सर्वणकरणी माझ्या मुलीचे सिनियर्ससाठी शाळेत एडमिशन साठी आश्वासन दिले होते पन माझे काम झाले नाही तरीपण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना लोअर परेल मधून आणि दादर मधून शिवसेनेला निवडून दिले. याच्या फुडें सदा साहेब कोणाला फसवू नका. ज्याने करून ती व्यक्ती तुमचावरे अवलंबून राहील. हा तरी बोला नाहीतर ना तरी बोला. जय बाळासाहेब शिंदे साहेब शिवसेना 🚩🚩🚩🚩
शिवसेना आम्ही उभी केली ? तिकीट मिळाल नव्हतं तेव्हा काँग्रेस मधे गेला होतात परत सेनेत आलात जेव्हा काँग्रेस मधे गेला होतात तेव्हा मनसेच्या संदीप देशपांडे ने हरवलं सुध्दा होत.
मुंबई आणि मराठी कुटूंबाने विचार करा आज आपल्या मराठी आणि महाराष्टा चा विचार करणारा आपला सर्वांचा नेता जो कितीही पराभव आला तरी सहन करत त्याग करत आज 2024 ची निवडणूक लडवत आहेत दादर माहीम भागातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे आपल्या राजाच्या अमित ला भरघोष मतांनी निवडून दया
ज्या ठाकरे घराण्यात मोठे झाले मोठे केले त्या मां बाळासाहेबांच्या नातवावर येवढ दुख ठाकरे घरातलाआंमदार होतो त्याचा आंनंदचं वाटायला पाहिजे होता तुम्ही आमंदार झाले त्याच दुख ठाकरेंना कधीही झाल नाही पंण मां बाळासाहेबांचा नातु आंमदार होतो आमीत ठाकरे यांच का दुख जे केल ते काय बरोबर नाही
जनतेला माहीत असते की कोणी किती काम केले आहे किवा भविष्यात ह्याचा अंगात किती धमक आहे काम करण्याची .. नुसत्या पोपट पंची ला स्थान नसावे .. हम्म आता पॉलिटिकल बैकग्राउंड ज्याला आहे त्याचे काम सोप्पे होते ..