खरय साहेब मनोज दादा तुम्ही आणि राजे एकत्र येऊन महारष्ट्र सरकार आणू शकता राजे बरोबर बोललात कारण की पुढील वाटचालीस फायदा व तोटा दोन्ही ही गोष्टी चां विचार करुन करा
भाऊ राजकारण हे लयी बेकार आहे पाटील हे गनीमी कावा वापरून लढत आहेत राजकारणात काही गोष्टी स्पष्ट बोलुन चालतं नाहीत आपलेच काही सतरंज्या उचलण्यात व्यस्त आहेत त्याच्यामुळे उमेदवार देणे पण एवढं गोष्ट सोपी नाही मी माझं वैयक्तिक गावातल्या राजकारणावरून अनुभव येत आहे पाटलांनी उमेदवार जर दिले प्रत्येक तालुक्यात काही लोक पाटलाचे उमेदवाराला मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे होता होईपर्यंत जे पाडायचे आहेत तितके पाडता येतील व ते सोप राहील
स्वराज्य सोबत जरांगे पाटील येणं शक्य नाही कारणं विशाळगडावर तुम्ही केलेल्या आंदोलनाचं नेतृत्व हे बघून मुस्लिम समाजातील मिळणारी सहानुभूती कशी सांभाळणार कारण एकट्या मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणं अवघड आहे
मनोज जरांगे पाटील भगवी दस्ती वापरतात म्हणून आणि श्रीरामाची पुजा करतात म्हणून आणि भगवा झेंडा वापरतात म्हणून तुम्ही जर विरोध करीत असाल तर तुम्ही हिंदुविरोधी हिंदूद्रोही धर्मद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी अफगाणिस्तानी खलिस्तानी देशद्रोही आहात