माहिती अतिशय चुकीची आहे, कारण 2019 ला आण्णासाहेब पाटील उमदेवार नव्हते तर नरेंद्र आण्णासाहेब पाटील हे उमेदवार होते तसेच श्रीमंत उदयनराजे भोसले हे सलग 2वेळा नाहीतर सलग 3 वेळा विजयी झाले आहेत, बातमी देताना थोडासा विचार करा.
ज्ञान, विज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व जाणणारे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पाठबळ देणारे उच्चशिक्षित नेतृत्व. वारसा तोच, पर्व नवे. स्वाभिमानी रयतेला, सारंग बाबाच हवे.