राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते, थोर नेते... महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील गृह, अर्थ, संरक्षण अशी महत्वाची खाती ज्यांनी सांभाळली आणि देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं त्या शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. शंकररावांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिलं. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेलं काम वादातीत आहे. त्यांचा हा जीवनप्रवास आपण पाहाणार आहोत एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात.
13 июл 2021