सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂
सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂
पवारांनी ज्या पद्धतीने जरंडेश्वर साखर कारखाना *बळकावला* त्यामुळेच शरद पवार पंतप्रधान आणि काँग्रेस चे सर्वेसर्वा नाही झाले. कारण काँग्रेसला त्यामुळं शालिनीताईंच्या जागी *सोनिया गांधी* दिसल्या. 🙂
@@shankarraodeshmukh9342 Marathi ka maratha?? Panipat chi ladhai maratha lokancha jatiwadamule harli. Maratha lok shivaji maharaj cha navacha rajkarnasathi ani Gund girisathi vapar kartat.
@@ayeshaqureshi143 गुंडगिरी साठी कधीच नाही.... पण काही नालायक लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या सारखाच वागावं लागतं... अतिरेकी सोबत तुम्ही बसून बोलणी करू शकत नाही..त्यांना गोळ्यांचीच भाषा समजते
@@FactFindershub.in_ ते काय पवारचा हात हे काय फक्त मुंबई काड बाजूला मग समजते महाराष्ट्राची gdp तुला 😂😂😂 आणि मुंबई इंग्रजांनी developed केली आधीच 😂😂😂😂 चमचे लेकाचे
@@vaibhavmule6194 aare yz development tithech hote jithe anukul jaga aaste jasa ki IFSC centre mumbai la yenar hota pan gujrat la gela ka , jaga tar mumbai tharli hoti pan tevhacha netrutva fadtus hota mhanun prakalpa gela gujrat la , aani kokan railwafmy ndrf,jnpt,Chhatrapati Shivaji park, mumbai to satara highway, IT parks , car showrooms e.g. Mercedes ,sea-link,etc koni kela
@@sushilk.6451 नेतृत्व फडतूस होत ही चूक महाराष्ट्राच्या जनतेची आहे 😀😀 बहुमतात निवडून द्या मना एखाद्या सरकारला कोणी पण आपलं घर पाहत असते आधी गुजरात ला प्रोजेक्ट गेले त्यात काय पवार ने सुद्धा बारामती पहिली होती फक्त
अलिकडच्या काळातील सर्व व्हिडिओ बघितले बोल भिडू ला छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करायला त्रास होत आहे का ? बऱ्याच लोकांनी याआधी कमेंट केल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बदल का करत नाही
कृपया जाणता राजा म्हणू नका.. महाराज्यांच्या पायाच्या धुळीची ही कोणाची लायकी नाही.. ज्या हरामखोरांना जाणता राजा म्हणायला सुरुवात केली त्यांची भर चौकात चामडी सोलली पाहिजे.. यांची हिम्मत होतेच कशी भ्रष्ट लोकांची बरोबरी महाराजा सोबत करायची...निषेध अश्या नालायक पाळीव चाटू कुत्र्यांचा....
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या दमावर प्रादेशिक स्तरावर राजकारण करणारे प्रकाशसिंह बादल, मुलायमसिंह यादव, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी, जयललिता आणि अलीकडचे वाय एस जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल हे सर्व दणदणीत बहुमत घेऊन आपापल्या राज्यात एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री झाले, डझनवारी खासदार संसदेत पाठवले !!! पण पवार साहेब मात्र आजही त्यांचे तीन आकडी आमदार निवडून आणू शकत नाहीयेत. स्वबळावर सत्ता, १४५ एनसीपी आमदार हे लांबच राहिलं आणि खासदारही निवडक ४-५ !!! वैचारिक आणि राजकीय भुमिकांमध्ये यू टर्न घेणे हेच पवारांच्या पथ्यावर पडत नाहीये !!!
पहिल्या line साठी तुम्हला 12 फोफाची सलामी.... आता पर्यंत फक्त फोड फोडी च राजकारण केलं यासाठी यांचे चमचे म्हणतात यांचा नाद नाही करायचा ...पण शिंदे जे राजकारण केले ते बाप झालं सगळ्याचं ..एकाच झटका 3 पिढ्या गारद आणि 7 जन्म दुःख
सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂
२००४-१२ मध्ये एक पुण्यात अफवा होती की अजित पवार महाराष्ट्रात जी जमीन पाहिली जर त्यांना आवडली की संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावावर होत असे यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏
तस नाही राव... त्यांनी बिल्डर लॉबी कडून खूप लुबडल आहे... आस म्हणतात की बारामती मधील कॉलेज साठी ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली त्यांना योग्य मोबदला सुद्धा दिला नाही यांनी...😂😂
पवार साहेब. एवढा ही काही मोठा नाही हा राक्षस. हो राक्षसच आहे हा राजकारणी गुंड प्रवृत्तीचा, कावेबाज आहे हा. किती तरी लोकांना लुबाडून आणि संपवून हा वर गेला आहे आणि आता इथे भाजप चूक करून राहिली आहे ह्याला सोबत घेण्याची. हा गेम करतो आणि कळतही नाही शिवसेनेचे काय झाले? उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. कॉंग्रेस पक्ष आता संपलाच तो ही ह्याच्या मुळेच.
चतुर राजकारण म्हणतात ज्याला जमत नाही त्याने शिकून घ्यावे! सपोर्ट पवार साहेब! उद्या मोदी सोबत गेले तर पश्चिम महाराष्ट्र विशेष करून बारामती साठी भरभरून पदरात पाडून घेतील
बाळासाहेब ठाकरेंनी भर सभेत शरद पवार म्हणजे अफझल खान, पाठीमागून केंव्हा वार करतील सांगता येत नाही असे वक्तव्य केले होते. आणि खरंच असे दिसून येते की सर्व कट कारस्थाने करून शेवटी तो मी नव्हेच अशी बेभरवसा वृत्ती दिसते फक्त सत्ता, स्वार्थ यासाठी.
@@SuhasAAbitkar My friend, Shivsena can not be destroyed, It is organisation Of Maharashtra, Shivsena is in problem due to BJP, When Balasaheb was alive, Shivsena was big brother, When Balasaheb is not, BJP become Father in law, Shivsena daughter in law, BJP used Shivsena to established itself, And Now,who are you
शरद पवार हे अविश्वासू नाही तर प्रॅक्टिकल राजकारणी आहे... सतत बदलत असलेल्या राजकारणाला आपल्या आणि आपल्या पक्षाच्या अनुकूल कसं करता येईल हे ओळखून असणारे नेते आहेत ते...
पवारांनी गुंडाचा वापर करून बांधकाम व्यवसायिकांसाठी पुण्यात गुंडगिरी पोसली आणि आता तीच गुंडगिरी भापा पक्षाने नियम आणि कायद्यात बसवून जनतेला कात्रीत धरून बांधकाम व्यावसायिक फायदा करून दिलाय.गरिबांसाठी लढता लढता स्वतः मोठे होणे हेच राजकारण 😅
मोदी नेतृत्व पवार पेक्ष्या भारी आहे पवार नेहमी काँग्रेस च्या समोर झुकला नाही काँग्रेस ला पूर्ण पणे संपऊ शकला BJP ने हेच काम करून दाखवले bjp ने पवारच नेतृत्व मान्य करायला पाहिजे होत पण पवार BJP च नेतृत्व मान्य करते
@@vaibhavmule6194 ते नेतृत्व नाही ते फक्त मी मी मी पणा आहे..ज्याला फक्त जनतेचा समस्या नको फक्त सब चंगा सी म्हणणारे हवेत.. आणि विरोधात जाणारे आवाज दाबने म्हणून लोकशाहीत हेकेखोर माणूस गरजेचं नाही 🙏💐.. कायद्याने जनतेचा गळा कापणारा जास्त घातक
कोणाचा भरवसा न धरावा ! आपला आपण विचार करावा!! तकवा उदंड धरावा काही एक विषयी!! IIसमर्थ रामदासII No space for innocent emmotional and Honest people in Todays politics.
कितीही अयोग्य असले तरी राजकारणाच्या दृष्टीने पवार बरोबर होते , असे वाटते. अस्तित्व टिकवून व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा फायदा त्यांनी नेहमीच केला. एक शक्यता होती ती म्हणजे भाजपा सोबत जाण्याची. पण शिवसेना bjp सोबत असल्याने त्यांना हे जमले नसावे. असो. त्याची उणीव आता अजित पवारांची भरून काढली असे दिसतेय. छान विश्लेषण आहे तुमचे.
काही म्हणा.. 38 व्या वर्षी मुख्यमंत्री होणे एवढे सोपी गोष्ट खरच नाहीय.. 25 व्यां वर्षी आमदार होणे n 10 वर्षात एवढे मोठ्या पदावर जाणे.. खरच सोपे नसत.. ते पवार असो वा इतर राज्यातील 40-45व्या वर्षी होणारे CM असो..