दुर्दैवाने तिच मुंबई गुजराती लोकांनी रक्ताचा एकही थेंब न गाळता कधी बळकावली कळलेच नही. याला जबाबदार फक्त आणि फक्त मराठी राजकारणी आणि मराठी माणसेच जबाबदार आहेत.
दया आणि bjp ला मत.. तुम्हाला हिंदू मुस्लिम मध्ये busy ठेऊन मुंबईच घेऊन चालले. आणि जे घेऊ शकत नाहीत ते अडाणी सारख्या गुजराती लोक्काना प्रोजेक्ट देऊन देत आहेत.
@@ramm.9308 कशी? गुजराती लोकाना प्रोजेक्ट शिवसेना ने दिले का? मुंबईत घर शिवसेनेच्या लोकांनी नाकारले कि bjp च्या? फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला हो त. Bjp च सरकार आल्या वर तो गुजरातला कसा गेला ? गुजरातला परवडला नाही म्हणून तिथला प्लांट बंद झाला आणि मग तामिळनाडू ला गेला.. याला जबाबदार कोण? चाटायची एक लिमिट असते. उद्या तुझी आई बहीण ब्रजभूषण ने खाली घेतली कि त्याचे फायदे सांगायला लागशील
मॅडम शिवरायांनबद्दल संपूर्ण माहिती देताना तुमचा चेहऱ्यावर जो तेजस्वी तेज आणि हास्यस्मिथ दिसतोय. त्यावरून अस कळतंय की हा व्हिडिओ बनवताना तुम्हाला खूप अभिमान वाटला असेल की यासाठी माझी निवड झाली..
💥 शिवरायांकडून प्रत्येकाने शिकाव्या ह्या 10 गोष्टी...💯✌ 1) लीडरशिप 2) व्यवस्थापन 3) आत्मविश्वास 4) टीम वर्क 5) दूरदृष्टी 6) टाईम मॅनेजमेंट 7) योग्य सहकाऱ्यांची निवड 8) दीर्घकालीन विचार 9) शांततेने निर्णय 10) छोटी सुरुवात शिवराय असे शक्तिदाता...🚩 जय शिवराय...🙏🙇♂️
We dont care we are gujratis hmse chin sb bhi loge hm wps utth ke tumare upr beth jayenge tumare hi boss bnke 😂 marathi slaves proud to be a gujrati ❤️✌🏻😊 apne shivaji ki maa chudao
🙏🚩निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा..🙏🚩
महाराजांनी आम्हाला घडवलं, जगण्यास बळ दिलं.. तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत.. असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं.. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐💐🚩🚩
फक्त महाराष्ट्राचा मानबिंदू नाही तर अवघ्या हिंदुस्तानाचा मानबिंदू अस म्हणा.. आपण महाराष्ट्रीयन लोकांनीच महाराजांना महाराष्ट्रा पुरते मर्यादित केले आहे. हे आपणच सुधारले पाहिजे... जय शिवराय.. 🙏
छत्रपती शिवाजीराजे यांचा विजय असो. जय शिवराय 🚩 जय भीम येळकोट येळकोट जय मल्हार जय महाराष्ट्र ❤.. सर्व धर्मियांनो एकत्र व्हा अणि मराठी माणसाच्या हितासाठी मतं द्या.. महाराष्ट्र धर्म वाचवा. गुजरातला सर्व जातय. ते थांबवा. महाराष्ट्राच्या हक्काच तिकडे चाललंय.
बदला काही नाही प्रत्येकाला आपले राज्य पुढे जावे विकास व्हावा वाटते तसेच मोदी, शहा त्यांच्या गुजरात चा विकास करून पुढे घेऊन जात आहेत. आपल्या महाराष्ट्राचे राजकारणी भ्रष्ट आहेत ते कधी आपला विचार करत नाहीत ते फक्त त्यांचा विकास करून घेतात म्हणून महाराष्ट्र मागे पडत आहे😢
देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे रावराने सभी गये लबकी | गौरा गणपति आप औरनको देत ताप आपनीही बार आप मारि गये दबकी | पीरा पयगंबरा दिगंबर दिखाई देत, सिध्द की सिध्दाई गयी रही बात रबकी | कासीहुकी कला गई मथुरा मसीद भई अगर सिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी ❤
*जर गुजरातमधले लोकं खरंच "कट्टर हिंदुत्ववादी" असते तर सुरतेला "मुघलांचे व्यापारी केंद्र" नसते बनून दिले. आजकाल हेच व्यापारी स्वतःला "कट्टर हिंदुत्ववादी" म्हणवून घेत आहेत.*
हे गुज्जू फक्त पैशाचे आहेत हिंदू शासन असो की मुस्लिम यांना काही पडलेलं नसतं. फक्त व्यापार करायचा एवढच माहीत असतं त्यांचा समाज क्रांतिकारी नाही अन्यायविरुद्ध लढणारी जमात नव्हे ती. तुमच्या लढाईतून आपला फायदा करून घेणारा समाज आहे त्यांचा. त्यामुळे ते सैन्यात नाहीत
आस्तेकदम-आस्तेकदम-आस्तेकदम...ऽऽऽ गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, न्यायालंकार मंडीत, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा...ऽऽऽ विजय असो, राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो, राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो...🚩 नमोः पार्वतेः पतेः हर-हर महादेव, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, सनातन हिंदु धर्म की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय-जय श्रीराम, जय-जय श्रीराम...🚩 :- छत्रपती श्री शिवशंभू युवा प्रतिष्ठान, वरवंटी🚩
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे - राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा! 🚩🚩🚩🚩
लोक रक्षक न्याय रक्षक म्हणा.. हिंदू धर्मारक्षक तर मग इब्राहिम सिद्धी आणि दौलत खान कोण होते.. त्यांना स्वतः च्या agenda आणि फायद्यासाठी धर्मात वाटून घेणे हा त्यांचा अपमान होतो
अत्यंत ऊर्जेने,गोष्ट स्वरूपात परंतु इतरांप्रमाणे चिन्मय साळवीच्या स्टाईल मध्ये माहिती न दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। 🚩 अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ।। 🚩
छत्रपती शिवराय कारण ठरले आणि नाना शंकरशेट यांनी ते कार्य पुढे पूर्ण करून घेतलं,पण आज मुंबईवर परत गुज्जू लोकांचा डोळा आहे ते यासाठीच हा इतिहास पाहून कळतं
खरोखर आपले शिवराय फारच महान आपल्या देशावर त्यांचं फारच मोठे उपकार आहेत. जय जय शिवराय. शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं सर्वच गुण आपण सर्वांनी देश हितासाठी राभुवा हीच खरी मान्वंदना. जय शिवराय . जय महाराष्ट्र. ❤ ❤ ❤ ❤ ❤
*🚩🚩🚩इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा.* *शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!*🚩🚩🚩
पुण्यापासून 400 किलोमीटर लांब असलेल्या सुरत मध्ये इंग्रजना मराठ्यांपासून धोका वाटू लागला म्हणून त्यांनी पुण्यापासून 130 किलोमीटर वर असलेल्या मुंबईला आपली वखार हलवली....वाह...वाह...क्या बात है 🔥🔥