आरक्षण महत्वाचे आहे मराठ्यांना विनंती आहे ताकदीने एकजुटीने लढा... मुलांचे शिक्षण नोकरी मध्ये भविष्य उज्वल होईल... आरक्षण शिवाय जगने मुश्किल आहे.. ज्याना आपण आश्रय दीला ते लोक पुढे गेले आरक्षण घेऊन..
प्रस्थापित विरुद्ध गरजवंत असल्याने यावेळी बदल असा होईल याची जिरली पाहिजे 3ते4 शे वर्षाने इतिहास घडत असतो तोच घडत आहे ...एक मराठा लाख मराठा समाज सर्व दादा सोबत
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा.... मधील सर्व नेतेमंडळी आजोबा आमदार पोरगा आमदार नातू आमदार मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष नातू पंचायत समिती सभापती छोटा भाऊ कारखान्याचे चेअरमन छोटा भाऊ दूध संघाचे चेअरमन पिढ्यानपिढ्या असणारे प्रस्थापित... सत्ता यांच्यात घरामध्ये असते त्यांना म्हणायचं प्रस्थापित
#* इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे आणि जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणासाठीच्या विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा झाली.यातून तज्ज्ञ व्यक्तींना जर मराठा आरक्षणासाठीचे मुद्दे पटत असतील तर मग सरकार याची गांभीर्याने दखल का घेत नाही!*हा देखील एक प्रश्न निर्माण होत आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
ही अक्कल ऊपोसन ऐके ऊपोसन खेळण्या आगोदरच सुचली आसती तर ,,,,? पण आडाणी अशिक्षीत मिपणामिरवनारा अहंकारी, आडमुठेपणा नेता एखादया आदोलनाचा कसा विचका करु शकतात हे उतम उदहारण म्हजे तारीक पाटील हे होय
1967 पूर्वी चे कोणतेही दस्तऐवज ग्राह्य धरले जाते मग आरक्षण चे जनक राजर्षी शाहू महाराज, यांनी दिलेलं आरक्षणात मराठा नव्हता का हैद्राबाद gazhettte मध्ये मराठवाडा तील( पूर्वी चे 5 जिल्हे आता चे 8 जिल्ह्यात)एकूण लोकसंख्या च्या 37% समाज हा कुणबी आहे म्हणून नोंद नाही का त्या मध्ये मराठा हा शब्द आहे का कुठे 1881 च्या जनगणनेच्या आकडेवारी नुसार संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी लोकसंख्या चे प्रमाण सांगितले आहे हे खोटे आहे का त्या मध्ये वेगळा मराठा असा जातीचा उल्लेख आहे कुठे हे सगळे पुरावे असताना मग का निंर्णय घेत नाहीत
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत जय हो मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील
Reservation formula in Maharashtra in Education+Jobs+Politics Sakal MARATHA Samaj + KUNBI Maratha Samaj+ koli Samaj+Dhangar Samaj+ Lingayat Samaj+ Muslim+Rajput+Yadav+Jat+ Shatriy+ Bramhan+ Patel=Sakal Maratha Reservation 16%+EWS for open cast 10%. Namo Namo Jai Ho Jai Bhavani Jai Shivrai
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@@mohasinkotwal5899 शरद पवार मराठा आहेत तर ते ऊघडपणे का सांगत नाहीत की मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण द्या.जरंगे पण विरोधकाना विचारणा केली पाहिजे कि तुमची भुमीका जाहिर करा.याच शरद पवाराने 1994 ला ओबीसींचे आरक्षण 14 वरून 30 % नियमबाह्य़ वाढवले व एकूण आरक्षण 50% केले.केवळ ओबीच्या मतासाठी त्यामुळेच मराठा सजाला आरक्षण मिळणे कठीण झाले.हे सर्व जरंगेला अख्या महाराष्ट्राला माहिती आहे.तरी पण जरंगे शरद पवाराला काहीच बोलत नाही.सर्व विरोधकानी सरकावर दबाव आणले तर जरंगे मागणीनुसार आरक्षण नक्कीच मिळेल.पण याना ते करायचे नाही फक्त राजकारण चालु आहे.सध्याचे सरकार पाडायची जरंगे भाषा करत आहे.मग नविन सरकार व शरद पवार आरक्षण देणार आहेत का?हे समाजाला कळणे आवश्यक आहे
@@mohasinkotwal5899 शरद पवार मराठा असुन देखील जरंगेला ऊघडपणे पाठींबा का देत नाही.जरंगे पण शरद पवार व ईतर विरोधी पक्षाला भुमीका स्पष्ट करण्यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे.सर्व विरोधकानी ऊघडपणे जरंगेच्या मागणीला पाठींबा देऊन सरकारवर दबाव टाकला तर एक दिवसात सरकार जरंगेची मागणी पूर्ण करू शकते.पण हे होत नाही.वर्षभर हेच चालू आहे.जरंगे फक्त सरकार पाडण्याची धमकी देत आहेत.सरकार पडले व शरद पवार व महाविकास आघाठीचे सरकार आले तर जरंगेच्या मागणीप्रमाणे आरक्षण देणार आहे का हे समाजाला कळणे आवश्यक आहे.1994 ला शरद पवाराने ओबीसीचे आरक्षण बेकायदेशीरपणे 16%नी वाढवून एकूण आरक्षण 50%केले.हे फक्त ओबीसीच्या मतासाठी केले.केवळ त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण झाले आहे हे जरंगेला व अख्या महाराष्ट्राला माहित आहे.दुसरा मुद्दा म्हणजे कोकाटे व शरद पवार ब्राम्हण द्वेष्टे आहेत व दोघाचे एकच विचार आहेत व दोघेपण अनेकदा एकाच व्यासपीठावर आले आहेत.आरक्षणाच्या नावाखाली जातीपातीचे राजकारण चालू आहे.मराठा आरक्षणला अडचण फक्त शरद पवाराने काढलेल्या 1994 जीआर मूले येत आहे.तरी पण जरंगे शरदपवारावर एक शब्दानेही टिका करत नाही.