#ShyamManav #DevendraFadnavis #UddhavThackeray
राज्यातील चार बड्या नेत्यांना तुरूंगात डांबण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी काहीदिवसांपूर्वीच केला होता. या दाव्यानंतर अनिल देशमुख यांनी या आरोपांना दुजोरा देत देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे या आरोपानंतर आता राजकारण चांगलेच पेटले आहे. यासाठीच अभिजीत करंडेंनी श्याम मानवांशी साधलेला हा थेट संवाद
#RPT0284
16 окт 2024