कुणबी सर्टिफीकेट मिळाले तरी कास्ट व्हलिडिटीला अनंत अडचणी येत आहेत.प्रश्न निवडणुकीपुरता सोडवुन नका तर विद्यार्थांना अडमिशन घेताना अडचन येणार नाही असा सोडवा.
मुळात सदावर्ते चा काय संबंध कायदा हा केंद्रा मध्ये झाला तर आरक्षण मिळेल. पण हे जरांगे साहेब राज्यात आरक्षण मागतात जे की कोर्टात टिकणार नाही हेच माझ्या मराठा बांधवाना कळत नाही.
मी ही मराठा आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून काहीही मदत भेटत नाही आम्ही प्रयत्न करून करून थकलो तिथे एवढा भ्रष्टाचार आहे जो पैसे खाऊ घालतो त्यालाच लोन मिळतं गरजवंताला काही भेटत नाही सरकार शहाणा असेल तर सरकारनं ग्रास रूट वर येऊन काम करावं
जर केंद्र शासनाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवली तर मराठा समाजाला 16% आरक्षण द्यावे लागेल अन्यथा माघार नाही नाहीतर आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मराठ्यांनो आपल्या मराठा आमदारांना आपली गरज नाही तर आपण सुध्दा भाजपच्या एका मराठा आमदारांना मतदान करू नका. 1947 पर्यंत इंग्रजी गुलामगिरी सोसली आता ही मराठा विरोधी तानाशाही सहन करू.
किती ही बांधता करा, काही ही उपयोग होणार नाही, खरंच जर मराठा समाजाची मते हवी असतील तर लगेच आरक्षण प्रकरण सोडवा.... इतर कुठलीही मात्रा कामी येणार नाही...
निरीक्षक नेमून एवढं संशोधन करायची गरज नाही.... कोन मराठ्याच्या विरुध्द आहे , कोन आरक्षण विरोधी आहे हे एवढच आम्हाला जरांगे पाटलांनी महिनाभर बघायला सांगितल , त्यानंतर कोन मराठा विरुध्द आहे त्यांना निवडणुकीत पाडायला सांगितलं, त्याचा परिणाम आज स्पष्ट दिसतं आहे 🚩 इतर जातींना दाबून ठेवलं आहेत तसेच मराठ्यांना दाबायला निघाले होते, सिंहाच्या पूंग्या टाईट झाल्या होत्या निकाल दिवशी, मराठ्यांना संपवायचा विचार कोणीही करू नये मागे वळून बघा मराठयांनी इतिहास घडवला आहे
किती पिला आहे भाऊ तू... मराठा समाजाला संपवायला निघालाय कोण? राहिला प्रश्न आरक्षणाचा, त्यासाठी अजित दादा आणि भाजपा नेच काहीतरी प्रयत्न केले, तुमच्या ८० वर्षांच्या तरुणाने तर फक्त भावनेचा खेळ केला की रे तुमच्या, अख्खा आयुष्य काय झोपा काढल्या का फक्त?...आता देखील स्वतच्या फायद्यासाठी मराठा vs ओबीसी करून ठेवलं आहे राजकीय फायद्यासाठी. आणि माराठ्यामुळे bjp हरली नाही भावा, दलीत मुस्लिम आणि अन्य लोकांनी भरभरून मतदान केले हिंदू विरोधी भाजपा साठी राम मंदिर उभारले म्हणून. अमर निवांत cooler ची हवा खात होता आणि अकबर भर उन्हात जाऊन मतदान करून आला हे लक्षात ठेवा. खरीच जर हिम्मत आहे ना लढून दाखवा आता विधानसभा, नुसतं खाऊन पिऊन उपोषण कारण सोप आहे या जरा खऱ्या मैदानात
@@suhaskolhe1004 सगळ्या समाजातील पोरी खान बरोबर लग्न करतात, आता तसं काही राहिलं नाही, मौलाना उद्धव खान चा आदर्श घ्या, कसं एका मिनीटांत हिरवी चादर चढवली, खुदा हाफिज
लोकसभेला तरी भारतीय देशप्रेमी भारताला पाकिस्तान,चिनी, यांच्या भांडणातून निट राहण्यासाठी म्हणून आम्ही काही भाजप खासदार निवडून दिले. परंतु विधानसभा निवडणुकी पर्यंत मराठा आरक्षण मंजुर नाही केले तर भाजप चे एक आमदार येऊ देणार नाही. लक्षात ठेवा.
तुमची खायचे दात एक आहेत😂😂 दाखवायचे एक तुम्हाला दिले तरी देवेंद्र फडणवीस ला माहिती आहे हे उद्धव साहेबांचे माणस आहेत शिवसेना सोबतच राहणार आहेत 😅😅 किती उड्या माका भेटणार काहीच नाही
Mi tr aarkshan dil tari nota la vote deil pn bjp la nahi, jya अधिकाऱ्याने हल्ला करण्याचे आदेश दिले त्याच प्रमोशन केलं, मोदी महाराष्ट्र madhye Yeun bolun gele maratha aarkshan mule dahi farak पडणार नाही, येवढं पण सत्तेचा माज बरोबर नाही, डोक्यात हवा गेलीय त्यांच्या
मराठा आमदार, मराठा समाजासमोर कोणत्या तोंडाने येणार आहेत, आपण काय दिले, आज रोजी मराठा मुला, मुलींना शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले का ? 2024 चे शैक्षणिक प्रवेश सुरू झाले आहेत, 1 लाख ते 10 - 15 लाख फीस मराठा मुला, मुलींनी भरायची का ?
मराठा समाजाचा कायकाय केले हे मतदारसंघात आमदार आणि निरीक्षक यांनी सांगावे असे आदेश जरी पक्षाने दिले तरी पहिले मराठा आरक्षण आणि सगेसोयरे यांचा निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज चांगल्या पद्धतीने विचार करणार
पाडले तरी चालेल देवेंद्र फडणवी विशाल माहिती आहेच आरक्षण दिले तरी मतदान करणार नाही मराठे बीजेपीला😅😅 आरक्षण स्वप्न बघायचं सोडून द्या कुणालाबी ओबीसी भेटत नाही माय😂😂😂😂😇😇😇😇
देशातील संपूर्ण आरक्षण रद्द करा आरक्षण फक्त माजी सैनिक व दिव्यांग यांचं ठेवा . आरक्षणामुळे शिक्षण क्षेत्राची पार वाट लागलीय. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. He धोरण ठेवा
मराठा आरक्षण संघर्ष समिती जिंदाबाद 🚩🙏 हीच गोष्ट लवकर कळाली असती तर नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांना भिख मागन्याची वेळ आली नसती. मोदी पीएम हॅटट्रिक जिंदाबाद 🚩🙏 अहो मोदी साहेब किती प्रचार सभा लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही महाराष्ट्रात घेतल्या परंतु मराठा आरक्षणावर साधा एक शब्द बोलायला वेळ नाही मिळाला तुम्हाला. वेळेवर भगवान जयश्रीरामांची अयोध्या गमावली. आदित्यनाथ योगी साहेबांच्या उत्तरप्रदेश मध्ये खासदार संख्या कमी, महाराष्ट्रात संख्या कमी. किती खासदार दिले घड्याळ निशाण वाल्यांनी. पुढील निवडणुकीत आम्ही मराठे कोणत्या बाजूला ठेवू इच्छिता मोदी साहेब. एक मराठा लाख मराठा
मराठ्यांनो आपण एकञ येऊन यांचा कार्यक्रम करण्याची गरज आहे 💯 जरांगे साहेबांसोबत ठाम उभारण महत्वाच आहे.कितीही जवळचा असला तरी जरांगे साहेब बोलतील तोच उमेदवाराला आपण मत द्यायचं
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे कर्ज मिळत नाहीत बँक देण्यास तयार नसता बँकांना कर्ज देण्याचे आदेश देणे ज्या भागातून अर्ज त्या भागातील कर्ज नाहीं दिल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी मंडळाच्या अध्यक्षाने जातीने लक्ष घालावे तरच समाज हीत नाहीतर काही फायदा नाही नावालाच महामंडळ
*आता सर्व कट्टर कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या साहेब, दादा, तात्या, आण्णा, जे कोणी नेते असतील त्यांना एकच प्रश्न विचारा कि आता मराठा आरक्षण कधी देणार हे जाहीर करावे, किंवा देशातील जाती धर्मावर आधारित आरक्षण कधी बंद होणार हे सांगावे... नाही तर विधान सभेला फक्त एक मराठा कोठी मराठा...*🙏🏻🚩🙏🏻
जरांगे पटलांबरोबर मीटिंग घ्या आणि मग ठरवा, सारथी मध्ये अर्ज करून सामान्य मराठा पिसला गेला आहे त्याच्या हातात काहीच मिळालेलं नाही,ज्यांना मिळालं ते तुमचेच वशील्याचे लाभार्थी आहेत. obc मधून आरक्षण मराठा समाजाला देण्यात येते असा दोन ओळींचा जी.आर.काढून या मग100%तुमचंच सरकार महाराष्ट्रात पुढील 20 वर्ष राहील .
फक्त मराठा आरक्षण प्रश्न सोडवा बाकी काहीही करा तुमचा sufada साफ़ होणारच, फक्त election chi waat पाहतोय मराठा, तुम्ही गृहीत धरू ch नका आम्ही कार्यक्रम करायच ठरवले आहे एक मराठा कोटी मराठा
कोणतेही ब्रह्मास्त्र मराठा समाजाला भेदू शकणार नाही.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.आता कसं जरांगे पाटील म्हणतील तस.एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩