#INDvSA #t20worldcup #TeamIndia #Pakistan #India #rohitsharma #viratkohli
रोहित शर्माच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी हरवून टी20 विश्वचषक जिंकला.भारताला तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा या स्पर्धेचं विजेतेपद मिळालं आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीवर शोएब अख्तर, कामरान अकमल आणि रमीझ राजा हे पाकिस्तानचे खेळाडू काय म्हणाले आहेत, पाहूयात
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
29 июн 2024