कासया गुण दोष पाहू आणीकांचे त्याले काय मज उणे असे या संत तुकाराम महाराजांचा अभंग सदर व्याख्यान श्रवण करताना आठवला।सुखाची मार्मिक व्याख्या आपण सांगितली। धन्यवाद
खूप छान सर... मन relax झालं तुमचा व्हिडिओ पाहून.. माझे आण्णा कायम हेच सांगतात.. तुमच्या पायात चप्पल असेल तर अनवाणी पायांकडे बघा.. बुटवाल्या कडे बघू नका..
Sant mahatmey ani hye ase Sanjayji Uppadhye yaajasaarekhe lok samajala shahaane karun sodatat tari samaaj kahi kahi wela zukatya manoryapramaane wagatoh tye na kale kadhi sudharanar aapan yewadi thor mandali aapalyala margdarshan karit asunhi Upaadhye sirana maza dhandwat jay Maharastra
आपल्या व्यक्तिमत्त्वात थोडा पुरुषी अहंकार डोकावतो. पुरुष लोक मोठी काम करतात आणि बायका छोटी काम करतात अशा भ्रामक समजूतीमध्ये आपण आहात. बाकी इतर भाषण सुंदर. मुद्दे अप्रतिम.
नमस्कार सर आपल्या विद्ववत्ते ला मी मानते,निश्चित च पण मुंबई ला नावं नका ठेऊ ,मुंबई आज सगळ्यांना सामावून घेते आणि पैसे कमवायला सगळे सगळीकडून मुंबईत येतात अगदी सगळे कलाकार पण येतात आणि नावं ठेऊन जातात ,हे वाईट आहे नं.मुंबई सगळ्यांना यश कीर्ती देते आणि तिच्या विषयी उणे दुणे बोलतात मुंबईत वेळ नसेल तरी सगळे शिस्त पाळतात हे पुण्यात आहे????????
संजयजी तुम्ही कोणत्याही विषयावर ईतक्या ओघवत्या भाषेत किती छान विषय समजावून सांगता .खरोखर ही परमेश्वराची देणगी आहे .तुमची जेवढी शक्य होतील तेवढी लेक्चरर्स मी ऐकते आणी दुसर्या कुणाला ऐकायला मिळत नसतील म्हणून भाग्यवान समजते . (तुलना ) तुम्हाला उदंड आयुरारोग लाभो